…म्हणुन आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला हे सरकार पाच ते सहा महिन्यात पडेल
शिरुर तालुक्यात शेतकरी संघटनेची ऊस परिषद संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या सरकार मध्ये बदल झालेले असून सरकारचे काहीही खरे नसून जसे चोरांच्या चोऱ्या करण्यासाठी जुळवाजुळव सुरु असते तसे राज्यकर्त्यांची सत्ता मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरु असून हे सरकार चालवण्याच्या लायकीचे नसून आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला असून हे सरकार 5 ते 6 महिन्यात पडेल असे शेतकरी […]
अधिक वाचा..