शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

सुभाष जगताप २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण, ३० पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचे आदेश जारी करूनही गावोगावी, महामार्गावरील हॉटेल-ढाबे व पानटपऱ्यांवर उघडपणे गुटखा विक्री सुरू आहे. परंतु या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित […]

अधिक वाचा..

भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे एका व्यक्तीवर दोन भावांनी मिळून तलवार व दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असुन या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत नंदू बत्ते (वय २९) रा. राजमुद्रा हॉटेल पाठीमागे, रांजणगाव […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ […]

अधिक वाचा..

पालकांनी रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात

शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरामधून दिनांक १६ मे रोजी व दिनांक १७ मे रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२५ व ३३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ […]

अधिक वाचा..

बीड व परभणीच्या घटनांवर राज्यातील जनतेत तीव्र संताप, सरकारने उत्तर द्यावे

नागपूर: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी परभणी व बीड मधील घटनांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संविधानाची विटंबना व सरपंचाची निघृण हत्या या दोन्ही घटना भाजपा सरकार आल्यानंतर घडल्या आहेत. परभणीत एका आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या घटना अत्यंत गंभीर असून आंबेडकरी अनुयायी व राज्यातील जनतेत प्रचंड संताप आहे. सरकारने या मुद्द्यांवर उत्तर द्यायची […]

अधिक वाचा..

उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाची हत्या

कन्नड: पेडकवाडी घाटातील पुलाच्या पाईपमध्ये सागर जैस्वाल या तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे- राहणार धनगरवाडी, औराळा व दिनेश शांताराम साळुंखे रा. कविटखेडा तालुका कन्नड यांनी सागर संतोष जैस्वाल याच्याकडून उसनवार पैसे घेतलेले होते. सागरने चारचौघात पंढरीनाथ आणि दिनेशला पैशांची मागणी केल्यामुळे दोघेही अपमानित होऊन […]

अधिक वाचा..