स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी पुन्हा मालिकेत

मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

मुंबईवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत अण्णामलाई; निवडणूक जबाबदाऱ्या सोडल्याने भाजपमध्ये खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले भाजप नेते के. अण्णामलाई पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अण्णामलाई यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या सोडल्याची घोषणा केल्याने राज्य भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून प्रचारासाठी तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. […]

अधिक वाचा..

पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. […]

अधिक वाचा..

त्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर लाथ मारली अन् चिमुकल्या लेकरालाही पकडल…

जालना: स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यामध्ये आल्या होत्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा..

चहुबाजूंनी चेपवलेल्या भास्कर जाधवांची पुन्हा उसळी

मुंबई: सत्तेतून शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाजूला गेल्यापासून पक्षाची मोठी हाणी झाली आहे. कोकणासह राज्यभरात शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाताना दिसत आहेत. तळ कोकणात तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर राबवून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून […]

अधिक वाचा..

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ – मान दुखते, ५ मिनिटात ४ व्यायाम करा, स्नायू होतील मोकळे

ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या […]

अधिक वाचा..

काळू बाळू यांच्या वंशजानी वगाचे सादरीकरण करून जुन्या आठवणीला दिला उजाळा

संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत मुंबई: विनोद सम्राट काळू बाळू यांची विनोदाची शैली निरागस होती, त्यांची वाणी शुद्ध होती, भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांचा विनोद अजिबात अश्लील नव्हता. असे प्रशंसापर उद्गार लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला अकादमीच्या एका कार्यक्रमात काढले. तर महाराष्ट्रात अद्याप […]

अधिक वाचा..

कमी वयातच गुडघे पाठ- कंबर दुखतात तर मग हे कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ खा..

पुर्वी ठराविक वय झाल्यानंतरच पाठ, कंबर, गुडघे दुखायला लागायचे. पण आता मात्र कमी वयातच हे सगळे त्रास सुरू झाले आहेत. यामागे असणारी काही महत्त्वाची कारणं म्हणजे आहार व्यवस्थित नसणे, व्यायाम न करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर न गेल्याने व्हिटॅमिन डी न मिळणे म्हणूनच असं कमी वयात सुरू झालेलं हाडांचं दुखणं थांबवायचं असेल तर तुमच्या आहारात […]

अधिक वाचा..

आता काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची बीड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सभा संपन्न झाली आहे या सभेमध्ये संबोधित करताना साहेब म्हणाले की आता वेळ आलेलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायचं आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. व्यासपीठावर आज काही लोक आहेत. ते आमच्याबरोबर राजकारणात नव्हते. पण काहीतरी मुद्दे काढून त्यांना तुरुंगात टाकले जाते. विशेषतः परळीत […]

अधिक वाचा..