शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी: एकनाथ शिंदे

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात ‘विशेष संयुक्त उपक्रम’ (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे अध्यक्ष राहिलेले सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती आज मुंबई महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात असलेल्या डॉ. भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यास महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या […]

अधिक वाचा..

सर्वोच्च न्यायालय! अल्पवयीन गर्भवतीवर बाळ जन्म देण्यास जबरदस्ती करू शकत नाही

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले की एखाद्या अल्पवयीन गर्भवतीवर बाळाला जन्म देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. १७ वर्षांच्या मुलीला ३०व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी देताना न्यायालयाने असे निरीक्षण केले. खासगी वैद्यकीय सुरक्षिततेचा विचार करून न्यायालयाने मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाला मुलीला गर्भपातासाठी आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. प्रकरणातील मुलीचे तिच्या शेजाऱ्याशी संबंध होते आणि तिने […]

अधिक वाचा..

नाव, जन्मतारीख किंवा धर्म बदलायचा आहे? आता घरबसल्या मिळवा अधिकृत गॅझेट

मुंबई: दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव किंवा जन्मतारीख जुळत नसेल, किंवा लग्नानंतर नाव बदलायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या Aaple Sarkar पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून काही दिवसांतच अधिकृत राजपत्र (Gazette) मिळवता येते. ही सेवा कोणासाठी उपयुक्त आहे? दहावी सर्टिफिकेट आणि […]

अधिक वाचा..

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय… मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता […]

अधिक वाचा..

आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल

औरंगाबाद: तुम्हाला आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. UIDAI ने नवीन नियम लागू केले असून आता आधार अपडेट प्रक्रिया आधीपेक्षा खूप सोपी झाली आहे. आधार अपडेटसाठी UIDAI ची नवीन नियमावली नवीन नियमानुसार आता एकाच कागदपत्रात फोटो, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता असेल तर ते आधार अपडेटसाठी पुरेसे ठरेल. पूर्वी प्रत्येक […]

अधिक वाचा..

लेकीच्या जन्मानंतर मिळतात ५०,००० रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना नक्की आहे तरी काय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना आर्थिक मदत मिळते. मुलींच्या जन्माचे दर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींना एकरकमी ५०,००० रुपये दिले जातात. मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त प्रवास या जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ठाणे: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ” प्रवास ” या कृतज्ञता दर्शक चरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक व युवासेना […]

अधिक वाचा..

स्वर्गीय गणेश घावटे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माहेर संस्थेच्या मुलांना पुरणपोळीचे जेवण 

शिरुर (किरण पिंगळे): एखादी व्यक्ती आपल्याला सोडुन देवाघरी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा त्या व्यक्तीला कशाची आवड होती. ते पाहून आपण त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याचे काम पुढे चालु ठेवले पाहिजे. तसेच त्यांचे अधुरं राहिलेलं स्वप्न आपण तो व्यक्ती नसतानाही पुर्ण केल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास रामलिंग महिला बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्‍या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या […]

अधिक वाचा..