शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नसा मोकळ्या झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल, डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत तुम्हाला एक प्रकारचा विद्युत प्रवाह जाणवेल, तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या झाल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे लगेच थांबते. जुने गुडघेदुखी आणि कंबर, मान […]

अधिक वाचा..

लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करून मान- पाठ आखडून जाते, ३ प्रकारचे स्ट्रेचिंग करा अंग मोकळं होईल

ज्यांना ८- ९ तास सतत लॅपटॉप, कम्प्युटरवर काम करावं लागतं अशा तरुण पिढीला मान- पाठ- कंबर आखडून जाण्याचा त्रास वाढला आहे. दिवसातला जास्तीतास्त वेळ बसून काम करायचं, त्यात पुन्हा दुचाकी, चारचाकी गाडी चालविण्याचं वाढलेलं प्रमाण, त्यातही रस्त्यावरचे खड्डे टाळत केलेला प्रवास, यामुळे अंग जास्त आखडून जातं. मान, पाठ, कंबर गळून जाते. वारंवार दुखते. हा त्रास […]

अधिक वाचा..

शरीरात हे ५ संकेत दिसणं म्हणजे नक्कीच काहीतरी तंत्र बिघडलंय, दुर्लक्ष कराल तर होईल मोठं नुकसान

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. पण अनेकदा आपलं शरीर आपल्या काय सांगू पाहत आहे, त्याकडे लक्षच दिलं जात नाही. जास्तीत जास्त लोक शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे जाऊन गंभीर समस्या होतात. असं म्हणायला जर विचित्र वाटू शकतं. पण आपलं शरीर […]

अधिक वाचा..

भीमा नदीत वाहून गेलेल्या साहेबराव मुळीक यांचा तीन दिवसांनी मृतदेह सापडला

शिरूर : भीमा नदीपात्रात टाकलेली मोटार काढण्यासाठी गेलेल्या दहिवडी (ता. शिरूर) येथील साहेबराव बबन मुळीक (वय ५१) हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर ११ ऑगस्ट रोजी यश आले. रांजणगाव सांडस परिसरात नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

कसे वाढवाल शरीरातील रक्ताचे प्रमाण

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे असे समजा. अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही औषोधोपचाराची नाही, तर योग्य आहाराची गरज असते. म्हणूनच अशावेळी कोणता आहार घ्यावा किंवा कोणते घरगुती उपाय करावेत त्याबद्दल जाणून घेऊया. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध […]

अधिक वाचा..

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे अनेकांना ही समस्या होते. जेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढतं तेव्हा सांधे, जॉईंट्समध्ये वेदना आणि सूज अशा समस्या होतात. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर ही समस्या आणखी वाढू शकते. यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काही […]

अधिक वाचा..

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक यासाठी औषधं घेतात, पण काही नैसर्गिक उपाय असे असतात ज्यांमुळे ही समस्या लगेच दूर होते. पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करून सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. लसूण अनेक दृष्टीने फार फायदेशीर ठरतो. लसणाच्या नियमित सेवनाने ब्लॉक झालेल्या […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या गळ्यावर खोल जखम तसेच चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हि घटना शुक्रवारी […]

अधिक वाचा..

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर […]

अधिक वाचा..

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे दिसून येतात ५ लक्षणं, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका

शरीर निरोगी राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. ऋतू कोणताही असो शरीराला पाणी आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास विविध समस्या निर्माण होतात. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे या खुणा दिसून येतात. याव्यतिरिक्त आपले शरीर अनेक संकेत देते. […]

अधिक वाचा..