कोणती डाळ शरीरासाठी फायदेशीर असते 

डाळ भारतीय खाण्याचा एक महत्वपूर्ण आहार आहे. डाळीच्या सेवनानं शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आरोग्यही चांगले राहते. पण डाळ प्रत्येकाच्याच शरीरासाठी सारखा परिणाम करत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की प्रत्येक डाळीचा प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या […]

अधिक वाचा..

२० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला; सावत्र आई-वडील ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो गुपचूप हलवण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे. नेमकी घटना काय? स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

शरीराच्या या भागात वाढलंय दुखणं, म्हणजे युरिक एसिड वाढल्याचं लक्षण

अनेकदा लोक सांध्यात हलके दुखणे किंवा सूज आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतू हे दुखणं तुमच्या शरीरात हाय युरिक एसिड पातळीचे संकेत असू शकतात. वेळीच या लक्षणांना ओळखावे.कारण पुढे जाऊन संधीवात सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडटी पातळी वाढल्यास ते क्रिस्टलच्या रुपात जमू लागतात. आणि त्यामुळे सुज येते आणि शरीराचा […]

अधिक वाचा..

दौंडमध्ये भीमा नदीत 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला, पोलिसही हादरले

दौंड: पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत निर्घृण घटना दौंड शहरात उघडकीस आली आहे. शनिवारी (दिनांक दाखवा) भीमा नदीवरील रेल्वे पुलाजवळ नागरिकांना एक मोठे गाठोडं तरंगताना दिसले. सुरुवातीला तो कचरा असावा असा अंदाज होता, पण संशय बळावल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केल्यावर त्या गाठोड्यातील 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. तपासाअनुसार, मारेकऱ्यांनी खुनानंतर मृतदेह […]

अधिक वाचा..

शरीरात हे संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या 

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपर टेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपर टेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे. हायपरटेंशन या […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी ‘सायलेंट किलर’; शरीरात विषासारख्या पसरतात

आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी ठेवल्या जातात ज्या अन्नाची चव वाढवतात पण त्या हळूहळू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या शरीरात कोणतीही लक्षणे देत नाहीत, परंतु आतून त्या शरीरावर परिणाम करत असतात. याच वस्तूंना किचनमधील ‘सायलेंट किलर’ म्हणतात. या छोट्या छोट्या गोष्टी लगेच आरोग्य बिघडवत नाहीत. पण त्या विषासारख्या पसरतात. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या […]

अधिक वाचा..

प्रेम वादातून युवतीची क्रूर हत्या; मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन शहरात फिरवले

आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले. कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता […]

अधिक वाचा..

वाढलेल्या कोलेस्टेरॉलने रोज पोखरल जात शरीर

कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये तयार करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पण जीवनशैली बदललेली असताना, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय आणि ताणतणाव यांच्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीराला शांतपणे पण हळूहळू त्रास देऊ लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कसे आणि का वाढते, […]

अधिक वाचा..

मुळ्याची पाने शरीरासाठी खूप गुणकारी

मुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि मुळा भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत, जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..

आपल्या शरीराचे वजन प्रमाणातच हवे म्हणजे किती

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड […]

अधिक वाचा..