अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही […]

अधिक वाचा..

प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा 

मुंबई: ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना ” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच

बेट परीसरातील नागरिकांचा संताप शिगेला शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजारपणाच्या, अपघाताच्या काळात लोकांना दिलासा देण्याऐवजी मृत्यूचे केंद्र ठरत चालले आहे. कारण या आरोग्य केंद्रावर नियुक्त असलेली वैद्यकीय अधिकारी फक्त नावालाच हजेरी लावून लगेच शिरूरला रवाना होते. दिवसभर रुग्णालय कर्मचार्यांच्या जीवावर रामभरोसे सुरू असते. कर्तव्यात कसूर, शिस्तभंग व कामचुकारपणा […]

अधिक वाचा..

ओबीसीमध्ये आणखी ‘या’ २९ जातींचा होणार समावेश राज्य सरकार पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव

संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया कशी राज्य सरकारची मंजुरी त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार […]

अधिक वाचा..

वाजेवाडी ग्रामसभेत सांस्कृतिक कला केंद्र ठरावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध अखेर ना मंजुरी

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील वाजेवाडी गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आला असुन गुरुवार (दि. 21) रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कला केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये, अशी भूमिका घेतली. […]

अधिक वाचा..

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय; संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार

एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार… मुंबई: जुनी वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुनःश्च वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणारे सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटी महामंडळ सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्त्वावर उभारणार असुन त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा व शाश्वत स्त्रोत भविष्यात एसटीला निर्माण होईल! असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा […]

अधिक वाचा..

वाराणसी येथील शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राचे उद्घाटन

वेद शास्त्र, वैदिक योग, पर्यावरण, औषधी वनस्पती शास्त्र, वास्तू शस्त्राचे मिळणार प्रशिक्षण वाराणसी: वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे, अशी नम्र भक्तिभावना संत ज्ञानेश्वरांनी ‘ओम् नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या’ अशा शब्दांत व्यक्त केली होती. आज येथे उपस्थित राहिल्यामुळे देशाच्या त्या प्राचीन ज्ञानपरंपरेशी जोडला गेल्याची पवित्र भावना माझ्या मनात निर्माण झाली असल्याचे मत उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

तुमच्या गावात कृषी सेवा केंद्र कसं सुरू कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कृषी सेवा केंद्र सुरू करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार बनण्यासारखं आहे. या केंद्रातून तुम्ही त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे आणि इतर शेती साहित्य उपलब्ध करून देता. हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल आणि शेतकऱ्यांच्या गरजाही पूर्ण करेल. चला, कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. 1) शैक्षणिक पात्रता तुम्ही किमान १२ […]

अधिक वाचा..