महिलांसाठी सार्वजनिक सुविधा केंद्र सुरू करणार; पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई: राज्यात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासन काम करीत आहे. याच उद्देशाने मुंबई शहरात देखील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘एफ दक्षिण’ विभागातील महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून तेथे त्यांना आठवड्यातून […]

अधिक वाचा..

…तरच आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारेल

मांडवगण फराटा (संपत कारकूड): प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा येथील दवाखाना नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून येथे दिवसाला १०० ते २०० च्या दरम्यान रुग्ण प्राथमिक उपचार घेत असून नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे रोज एकाला तरी तातडीने – अतितातडीने रुग्णवाहिकेची गरज लागते. परंतु 2 रुग्णवाहिका आणि […]

अधिक वाचा..

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी…

दिल्ली: पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात अध्यात्मिक सेवा केंद्राचा वर्धापन उत्साहात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) या केंद्राचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला असून विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र तळेगाव रोड (दिंडोरी प्रणित) या केंद्राच्या वर्धापन दिनानिमीत्त श्री स्वामी समर्थ महाराज […]

अधिक वाचा..

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब, केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज: अंबादास दानवे

मुंबई: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण “हर घर तिरंगा” मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात. त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या […]

अधिक वाचा..