तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते. हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट […]

अधिक वाचा..

सतत धडपडून मुलांची ढोपरं-कोपरं काळी पडली, मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी…

लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेताना पालकांची मोठी कसरत होते. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची तसेच इतर गोष्टींची काळजी घेणे ही पालकांची सगळ्यांत मोठी जबाबदारी असते. बरेचदा लहान मुलांची ढोपरं आणि हातांचे कोपरं काळे पडतात, अशी समस्या कित्येक पालकांना सतावते. मुलांचे ढोपरं आणि कोपरं काळे पडल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराचा रंग वेगळा आणि तेवढ्या […]

अधिक वाचा..

सतत आंबट ढेकर येतात, पित्ताने जळजळ होते, मग हे ४ घरगुती उपाय एकदा कराच…

प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काही आजारपण उद्भवत असते. मग अगदी किरकोळ खोकला असोत किंवा एखादा गंभीर आजार असोत. त्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजारांची लक्षणे जाणून घेतल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात. तसेच शरीराला काय बाधत आहे, ते ही समजून घेता येते. त्रासाचे कारण समजल्यावर त्या आजाराचे निवारण करणे जरा सोपे जाते. […]

अधिक वाचा..

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते, तुम्हालाही स्ट्रेस छळतो ना तर मग करा हे ४ सोपे उपाय…

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन कमी झाल्याने सतत थकवा येतो तर न चुकता खा हे पारंपरिक सूपरफूड

महिलांना अनेकदा खूप थकवा येतो, घरातली कामं, सणवार, आजारपणं, पाहुणे, ऑफीस हे सगळं करता करता त्यांची तारेवरची कसरत होत असते. या सगळ्यानंतर पुरेसा आराम मिळाला नाही तर शरीर आणि मनही थकतं. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे एक महत्त्वाचे कारण असते. यामुळे नकळत खूप गळून गेल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे अशा […]

अधिक वाचा..

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा येतो तर मग रोज हा १ पदार्थ खा

१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही […]

अधिक वाचा..

उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम…  औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का?

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..