ब्रह्मी गावात महिलांचा एकमुखी कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याची ठाम मागणी

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी विशेष मतदान घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडली. या मतदानात गावातील तरुणी, विवाहित तसेच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि दारूविक्री बंद करण्याच्या बाजूने ठाम कौल दिला. निकाल जाहीर […]

अधिक वाचा..

ओटीटीवरील वादग्रस्त कंटेंटवर कडक नियमांची मागणी

‘घुसखोर पंडत’ आणि ‘देवखेळ’वरून राज्य–देशभरात संताप मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिजबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजभोवती निर्माण झालेल्या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यातील समतोल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजच्या शीर्षकावरून […]

अधिक वाचा..

बायको नांदत नाही’, बीडमध्ये तरुणाने पोलिसांना धरलं वेठीस, चक्रावून टाकणारी मागणी

बीड: संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा झाला. अशात बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अजब प्रकार उघडकीस आला. इथं एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं आहे. त्याने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येची धमकी दिल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. “माझी पत्नी नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा,” अशी मागणी करत नितीन उबाळे नावाच्या […]

अधिक वाचा..

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट; रात्रगस्त वाढविण्याची मागणी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून अज्ञात चोरट्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे. शिरुर शहरातील जोशीवाडी येथे पिकअप गाड्यांचे टायर, आनोसेवाडी, कळवंतवाडी, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्या, घरफोड्या व किरकोळ चोरीच्या घटनांनी शिरुर तालुका अक्षरशः चोरट्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. बेट भागातील टाकळी हाजी परिसरात सलग चोऱ्यांच्या घटना उघडकीस येत असताना पोलीस […]

अधिक वाचा..

शाखा अभियंता झाला झाडांचा कसाई, घोडधरण वृक्षतोड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): घोड धरण परिसरातील बेकायदा वृक्षतोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाखा अभियंता वैभव काळे हा झाडांचा कसाई झाला असून ती झाडे कापून विकण्याचा प्रतापही त्याने केला आहे.या प्रकरणामुळे प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाबाबतची संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या […]

अधिक वाचा..

गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

मुंबई: मुंबईतील नाइट क्लब आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षेची पर्वा न केल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना निवेदन सादर गोवा राज्यातील नाइट क्लबमध्ये अलीकडेच घडलेल्या भीषण आगीत २५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, मुंबईत अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी

मुंबई: इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवून विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुंबई: डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीस पीडितेचे आई-वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित होत्या. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी या […]

अधिक वाचा..

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात 100% मोफत सुविधा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला […]

अधिक वाचा..