दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! स्वयंरोजगारासाठी थेट १५ हजारांची मदत

मुंबई: राज्यातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली. […]

अधिक वाचा..

UPSC 2025 मध्ये ‘मनोबल’चा दबदबा! 19 विद्यार्थ्यांचे यश; दृष्टिबाधित रवी राज दिव्यांगांमध्ये देशात अव्वल

8 दिव्यांग विद्यार्थ्यांची कर्तबगारी; सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC 2025 नागरी सेवा परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 8 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दृष्टिबाधित रवी […]

अधिक वाचा..

दिव्यांग भिकाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; इंदूरमधील भिकाऱ्याचा थरारक पर्दाफाश

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून भिक्षावृत्तीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सराफा बाजार परिसरात भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, तीन रिक्षा आणि एक कार असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. मांगीलाल असं या भिकाऱ्याचं नाव असून, महिला व बालविकास विभागाच्या बचाव पथकाच्या कारवाईत ही माहिती उघडकीस आली. सराफा बाजार […]

अधिक वाचा..

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा 

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच शासन निर्णय काढून प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले. शेख […]

अधिक वाचा..

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई: दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काल सुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या […]

अधिक वाचा..

दिव्यांग मुलांचा ‘यहा के हम सिकंदर’ महोत्सव संपन्न

दिव्यांग मुलांच्या दिव्या, पणत्यांनी आपली दिवाळी लख्ख करा आणि त्यांची दिवाळी आनंदी करा…नीलम शिर्के-सामंत  मुंबई: बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर शुक्रवार (दि २) ऑगस्ट रोजी शिरुर येथे सकाळी ११:०० वा घेण्यात येणार असल्याची माहीती शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.   दिव्यांगासाठी आरोग्य विभाग, आधार कार्ड काढणे,सेतु मधील सर्व प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी, संजय गांधी योजनेचा लाभ, पंचायत समितीमार्फत ५ % […]

अधिक वाचा..

अन् दिव्यांग ‘संदेश’च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…

मुंबई: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुख्यमंत्री सामान्यांना भेटून त्यांच्या निवेदनावर, अर्जावर कार्यवाहीचे निर्देशही देतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कनवाळू स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला. भेटीसाठी आलेल्या बांधकाम मजुर असलेल्या आणि अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोलेला मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा पाच लाखांचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या […]

अधिक वाचा..

दिव्यांग बांधवाना हक्काचे घर मिळावे; धर्मेंद्र सातव

भूमीहीन व बेघर दिव्यांगांचे पुण्यात दिव्यांग जन आंदोलन शिक्रापूर (शेरखान शेख): प्रहार अपंग क्रांती आंदोलन आयोजित पुणे जिल्ह्यातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांच्या घरासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांग जन आंदोलन करण्यात आले असून यावेळी दिव्यांग बांधवांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी […]

अधिक वाचा..

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे. उरळगाव (ता. […]

अधिक वाचा..