शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट पेड सप्टेंबरचा पगार २० टक्के वाढीव येणार

सोलापूर: राज्यातील टप्पा अनुदानावरील पाच हजार ८४४ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालयांसह तेथील आठ हजार ९३६ वाढीव तुकड्यांवर सध्या ४९ हजार ५६२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना ऑगस्टपासून २० टक्के वाढीव अनुदान देण्याची ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे १४०० कोटी रूपये […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता

मुंबई: मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत माहिती दिली.या बैठकीस उच्च व तंत्र […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 […]

अधिक वाचा..

….तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार

शासनाच्या नव्या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शासनाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खरेतर, राज्यात तसेच संपूर्ण देशात प्रशासकीय, सरकारी कामे वेळेत होत नाहीत. यामुळे “सरकारी काम आणि सहा महिने थांब” असे म्हटले जाते. जसं […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यानी साजरी केली आगळी वेगळी गुरुपोर्णिमा

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा या उद्धेशाने माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड या आपल्या शाळेतील शिक्षकांचे सत्कार करण्याचे ठरविले. केवळ सत्कार न करता आपल्या गुरूंचे पाद्यपूजन करून पुढील मुलांसमोर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. दिविजा वृद्धाश्रमाच्या संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोळोशी शाळेचे माजी विद्यार्थी […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४० ते ५० टक्के वाढ होण्याची शक्यता

संभाजीनगर: केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत संपत आल्याने, आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची चर्चा सध्या जोमात आहे. काय असेल बदल सध्याचे किमान वेतन ₹१८,००० आहे नवीन वेतन ₹२६,००० पर्यंत होऊ शकते पगारात थेट ४० ते ५०% पर्यंत वाढ अपेक्षित Qफिटमेंट फॅक्टर २.२८ ते […]

अधिक वाचा..

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

मुंबई: राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी अभिलेख विभागातील मोजणीदारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजणीदार संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी तत्काळ कामावर रुजू होत असल्याचे जाहीर केले. सातव्या […]

अधिक वाचा..

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई ?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील बेवारस प्रेत सापडलेल्या बहुचर्चित खुण प्रकरणी पुराव्याअभावी व विलंबामुळे पाचपैकी चार आरोपींचा जामीन दोन महीन्यातच सत्र न्यायालय पुणे यांच्याकडून मंजूर झाला आहे. हा खुनाचा गुन्हा खत्री पोलिस हवालदाराने तक्रार करुन मीडीयाने आवाज उठवून उजेडात आणल्यानंतर गुन्हा घडल्यापासून तब्बल १० महीन्यांनी उघड झाला होता. तोपर्यंत गुन्हयातील पुरावे बऱ्यापैकी नष्ट झाले होते. […]

अधिक वाचा..

निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा

ठाणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुकीचे काम […]

अधिक वाचा..