रांजणगाव MIDC फेज तीन मध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती; उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असुन त्याच्या इन्फ्रास्ट्रॅक्चरसाठी जवळपास 347 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले आहेत. 650 कोटीच्या प्रोजेक्टला आधीच जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा प्लॅग अँड प्ले नावाचा जो प्रकल्प आहे. तो 60 युनिट साठी याठिकाणी सुरु करत असुन त्याला जर […]

अधिक वाचा..

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा…

मुंबई: विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन 2021-22 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर […]

अधिक वाचा..

युवा पिढीने थोर व्यक्तींचा आदर्श ठेवावा; डॉ. मिलिंद कसबे

शिक्रापूर (शेरखान शेख): युवापिढीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा यांसारख्या थोर व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित […]

अधिक वाचा..

पुढच्या पिढीला कसण्यासाठी जमिनीला जिंवत ठेवा; जयवंत भगत

शिंदोडी (तेजस फडके): शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन काढताना पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर ती आज व भविष्यात जिंवत राहिली पाहिजे यासाठी सुपिकता टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीची सुपीकता राहण्यासाठी जैविक तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी व्यक्त केले. निर्वी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट […]

अधिक वाचा..