महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार
शिरुर (तेजस फडके) काही लोकांनी मत मागताना राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितली. मात्र त्यानंतर सत्ता आल्यावर आपल्या पक्षाच्या चिन्हासह काही लोकांनी पलायन केल. राष्ट्रवादी पक्ष ज्यावेळेस फुटला तेव्हा महाराष्ट्र राज्यातुन जे पाच सहा आमदार आमच्या पाठीमागे मजबुतीन उभे राहिले. त्यात अशोक पवारांचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]
अधिक वाचा..