शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेसह समतोल राखण्याचा सरकारचा प्रयत्न

नागपूर: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा महायुती सरकारचा उद्देश आहे. यासाठी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, योग्य निकषांसह विहित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. दरम्यान समाजातील आर्थिकदृष्ट्या […]

अधिक वाचा..

सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा

प्रश्नोत्तराच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिली थातुर मातुर उत्तर नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही,सोयाबीनला हमीभाव मिळत नाही याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी थातुर मातुर उत्तर दिली यावरून विरोधक संतापले. सरकारने दिलेले उत्तर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असा आरोप काँग्रेस […]

अधिक वाचा..

इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; मक्तेदारी मोडून काढण्याची मागणी

मुंबई: इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराजांचे नाव

राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांच्या नावे देण्याच्या उपक्रमात पुढचे पाऊल नागपूर: मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगनाडे महाराज यांचे नाव नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराजांच्या जयंतीदिनी 8 डिसेंबर रोजी हा नामांतर सोहळा होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआयला संत आणि महापुरुषांचे […]

अधिक वाचा..

मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी राज्य सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ठाण्यात व्हीलचेअर व बायपॅप मशीनचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण ठाणे: “मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मीळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या ‘विलपॉवर’मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत. कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई […]

अधिक वाचा..

महायुती सरकारची वर्षपूर्ती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरी मात्र निराशाच

चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळसा उत्तखंनन करून लाखो रुपयाचा कोळसा बाजारात विकला जातोय नागपूर: महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले. या एक वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या […]

अधिक वाचा..

सरकारी नोकरी संधी! केंद्रीय व नवोदय विद्यालयांत तब्बल 14967 पदांची महाभरती

औरंगाबाद: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही जबरदस्त खुशखबर आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांनी KVS NVS Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने गोल्डन चान्स आहे एकूण 14967 पदे  स्थिर सरकारी नोकरी उच्च वेतनश्रेणी देशभरात पोस्टिंगची संधी नोकरीसह प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य रिक्त जागांची […]

अधिक वाचा..

प्रो बैलगाडा लीग लवकरच; महाराष्ट्राच्या वारशाचे जागतिकीकरण करण्याचा शासनाचा संकल्प

शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे मुंबई: “बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा आहे. ही परंपरा जगभर पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी पुढील कालावधीमध्ये प्रो बैलगाडा लीग सुरू करण्यात येईल. शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. […]

अधिक वाचा..
leopard

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु […]

अधिक वाचा..