काही घरगुती आरोग्य टिप्स

१) डाळी भाजीचे करावे सूप, बाळाला येईल सुंदर रूप २) तराट्याच्या भाजीला म्हणू नका स्वस्त आरोग्य तुमचे ती राखेल मस्त. ३) जवळ करा लिंबू संत्री, दूर होईल पोटाची वाजंत्री ४) पपई लागते गोड गोड, पचनशक्तीला नाही तोड ५) पालेभाज्या घ्या मुखी; आरोग्य ठेवा सुखी. ६) भेसळयुक्त अन्न खाऊ नका; आरोग्य धोक्यात आणू नका. ७) रोज […]

अधिक वाचा..
til

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ; खाण्याची योग्य पद्धत घ्या जाणून…

हल्ली कमी वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखू लागतात. त्यासाठी इतर अनेक घटकही जबाबदार आहेत. पण या दुखण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जण कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात. पण, आपल्या घरात पांढऱ्या तिळाच्या रुपात कॅल्शियमचा मोठा खजिना असतो. शरीराला असणारी कॅल्शियमची गरज पांढऱ्या तिळाच्या माध्यमातून पुर्ण होऊ शकते. पण त्यासाठी ते […]

अधिक वाचा..
walk

झोपण्यापूर्वी 30 मिनिटे चालल्यामुळे काय होतं? पाहा फायदे…

एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात… झोपण्यापूर्वी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. […]

अधिक वाचा..
karale

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

कारले चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते नकोसे वाटते. पण, या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया… मधुमेहाच्या […]

अधिक वाचा..
teeth

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल. कडुलिंबाचे पान कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर […]

अधिक वाचा..
lemon

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यातही अनेक फायदे होतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवनही करतात. पण, लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्… लिंबातील पोषक तत्व लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स […]

अधिक वाचा..

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

अनेकजण दिवसाची सुरूवात एक कप गरमागरम चहाने करतात. शिवाय, दिवसातून कितीतरी कप चहा पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, चहाचं अधिक सेवन केल्याने वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात… स्ट्रेस दूर होईल […]

अधिक वाचा..

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे, हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे. उन्हाळा सरत सरत पावसाळ्याची चाहूल सगळीकडेच लागली आहे. अनेक ठिकाणी मान्सून ट्रेक्स आणि पर्यटनाचे प्लॅनिंग सुद्धा सुरु झाले आहे. पावसाळ्यात नेमका डाएट कसं सांभाळावं हा प्रश्न सर्रास विचारला जातो. पावसाळ्यात महत्वाचं असतं ते पाण्यामुळे होणारे आजार न होऊ देणं. उन्हाळ्याच्या दिवसात आपली […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोक लिंबू पाण्याचं सेवन करतात. अनेकांना असं वाटतं की, लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मग वजन कमी होतं. पण खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? कॅलरी कमी होतात लिंबू […]

अधिक वाचा..

एकादशीचा उपवास कसा सोडावा?

आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण श्रद्धेने करतात. काहीजण उपवासाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात. पण, उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतातच असे नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्या प्रमाणे आपण काय खायचं, काय खाऊ नये हे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे उपवास सोडाना काय खावं […]

अधिक वाचा..