डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

पाऊस आला की, डासांचं थैमान वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. डेंग्यू डासांचं थैमानही वाढतं. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर रूग्णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्यू झाल्यावर ताप, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, हाडे आणि जॉईंट्समध्ये वेदना, मळमळ, उलटी, डोळे दुखणे, सूज आणि त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात. अशात रूग्णाची खूप काळजी घ्यावी लागते. डेंग्यूची लागण […]

अधिक वाचा..

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात. आज तेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वात, पित्त, कफ कमी करण्यासाठी […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बीटरूट फायदेशीर

बीटरूट ही प्रत्येक हंगामात उपलब्ध असलेली भाजी आहे. लोक ते सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खातात. त्यात फोलेट आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तर फोलेट आपल्या मेंदूसाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे…

आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते. हे आपली भावनिक स्थिरता वाढवते […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या…

तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे. बडीशेपमध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात आणि […]

अधिक वाचा..

मानसिक आरोग्य उत्तम कसे राखावे यासाठी जाणून घ्या ५ फायदेशीर टिप्स

1) पुरेशी झोप घ्या:- मानसिक आरोग्य तज्ज्ञांनुसार, मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे ५ उपाय आहेत. त्यातील पहिला म्हणजे पुरेशी झोप. शांत झोप तुमच्या मनाला सर्वात जास्त आराम देते. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी झोपणे आणि योग्य वेळी जागे होणे याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. रोज 6-8 तासांची अखंड झोप घ्या. 2) दररोज व्यायाम करा:- शारीरिक […]

अधिक वाचा..

पोटाचा कॅन्सर कसा होतो

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात. ◆जवस चटणी खा व हार्ट अटॅकला दूर ठेवा. ◆पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे, ◆‎भुक कमी होणे, ◆अपचनाच्या तक्रारी उद्भवणे, ●‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे, ◆‎मळमळ किंवा […]

अधिक वाचा..

त्वचेवरील पांढरे डाग (कोड) दूर करण्याचा रामबाण उपाय

हळदीसह या तेलाचा वापर करा काही लोकांच्या चेहऱ्याचा आणि हाताचा रंग बदलू लागतो हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल. त्यांच्या तोंडावर, हातावर, पायांवर आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर पांढरे डाग दिसतात. त्यावर उपचार करण्यासाठी लोक इकडे-तिकडे भटकतात, पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. यावर उपाय न मिळाल्यास हे पांढरे डाग शरीरभर पसरू लागतात. पांढरे डाग का […]

अधिक वाचा..
jaggery

थंडीत गुळ चपाती खाण्याचे जबरदस्त फायदे…

गुळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. चपातीबरोबर गुळ खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो याशिवाय गूळ एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. पचनक्रियादेखील चांगली राहते. थंडीमध्ये गुळ चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. १) जुन्या गुळाचा वापर करा… जूना गूळ नवीन गुळाच्या तुलनेत जास्तीत जास्त फायदे देतो. ज्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..

शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं […]

अधिक वाचा..