उन्हाळ्यात घाम येणे त्रासदायक की आरोग्यदायी? जाणून घ्या घाम येण्याचे आश्चर्यकारक फायदे

उन्हाळा आला की घाम येणे हे ठरलेले समीकरण आहे. वाढत्या उष्णतेमुळे घाम येणे ही बहुतेकांची मोठी समस्या ठरते. घामापासून वाचण्यासाठी आजकाल एसी, फॅन यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. घर, गाडी, ऑफिस सर्वत्र वातानुकूलनाची सोय असली तरी घाम येणे पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र, घाम येणे हे आरोग्यासाठी घातक नसून उलट ते चांगल्या आरोग्याचे लक्षण […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी हिरवी मिरची

आपल्या दैनंदिन जेवणात एखाद्या पदार्थाला चविष्ट बनवणारी लहानशी हिरवी मिरची किती जादू घेऊन आली आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? बऱ्याच जणांना ती फक्त तिखटपणासाठी ओळखली जाते, पण खरं पाहिलं तर हिरवी मिरची ही आरोग्याचा खजिनाच आहे. थोड्या प्रमाणात रोजच्या आहारात मिरचीचा समावेश केल्याने शरीरात चयापचय सुधारतो, पचन व्यवस्थित होते आणि अंगातील दुखणे देखील कमी […]

अधिक वाचा..

आवळा खाल्ल्यास आरोग्य राहिल निरोगी, केसांवर येईल नैसर्गिक चमक

आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक जण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि मग त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. परंतु मागच्या काही वर्षात लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले आहेत. त्यामुळे ते आपल्या आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश करत आहेत. यापैकीच एक गोष्ट म्हणजे गूजबेरी . आवळा आरोग्यासाठी सुपरफूड मानला जातो. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ देखील […]

अधिक वाचा..

कापूर सुंगधी आणि आरोग्यदायक

कापूर हे आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यास मदत करते. जुना संधीवाताच्या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल खूप फायदेशीर आहे. कापूरचा वापर अनेक औषधांमध्ये वापर करण्यात येतो. कापूरपासून अनेक प्रकारचे मलम तयार करण्यात येतात. […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

कोलेस्टेरॉल हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. जेव्हा […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी कोथिंबीर

जेवणात दिसणारी हिरवीगार कोथिंबीर फक्त सजावटीसाठी वापरली नसून, ती म्हणजे आरोग्याचा खजिना आहे. कोथिंबीर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, रक्त शुध्द होतं आणि मूत्रासंबंधी त्रास कमी होतो. जर रोजच्या आहारात कोथिंबीर असली, तर आरोग्य चांगलं राहणं हमखास ठरलेलं आहे. कोथिंबीर सलाड मध्ये टाकली की त्याची चव दुप्पट होते. हिरवीगार चटणी बनवून खाताना जेवणातली मजाच वेगळी असते. कोथिंबीर […]

अधिक वाचा..

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार. 1) आहार योग्य आहे का  आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी काळे मनुके

काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते. काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक ऍसिड एसिड, पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..