हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे. इम्युनिटी मजबूत चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी हे एक पान खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हृदय निरोगी राहत खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक का येतो आणि तो कसा टाळायचा?

खराब जीवनशैलीमुळे आजकाल तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. पण काही चाचण्या वेळेवर केल्या तर हृदयविकाराच्या झटक्याने होणारे नुकसान टाळता येते. डॉ. पोरवाल यांनी हृदयविकाराच्या उपचारासाठी किती खर्च येतो आणि गरीब नागरिक सुविधांचा लाभ घेऊन उपचार कसे मिळवू शकतात हे सांगितले. हृदयविकारांबाबत देशात काय स्थिती आहे? आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, यासोबतच मानसिक ताण, मधुमेह, धूम्रपान, […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर…!

संभाजीनगर: माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हर्षवर्धन जाधव यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतल्या आर एम एल रुग्णालयामध्ये जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे…

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे हीमाहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या […]

अधिक वाचा..

करडे येथील राजाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरुर (तेजस फडके): करडे (ता.शिरुर) येथील राजाराम विठ्ठलl जाधव यांचे शुक्रवार (दि 13) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा एक मुलगा व सून सध्या युरोपमधील डेन्मार्क देशामध्ये नोकरीला असून, दुसरा मुलगा आणि एक जावई पुणे शहर पोलीस दलात नोकरीला आहे. […]

अधिक वाचा..

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका…

औरंगाबाद: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील व शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येतय. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलंय. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 24 तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेण्याचा सल्ला […]

अधिक वाचा..

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक…

कोल्हापूर: अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांना जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या […]

अधिक वाचा..