नागपूरमध्ये बुधवारी १६ एप्रिल रोजी काँग्रेसचा ‘सद्भावना शांती मार्च’

प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना शांतीमार्च मुंबई: राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक जातीधर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूरमध्ये मागील महिन्यात धार्मिक हिंसाचार उफाळला होता त्यामागे याच शक्ती होत्या. राज्यात शांतता नांदावी ही काँग्रेसची भूमिका असून सामाजिक सद्भाव वाढीस लागला पाहिजे, याच हेतूने प्रदेश काँग्रेसने प्रांताध्यक्ष […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मार्चला काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुख्यमंत्र्यांनी १६ फिक्सर अधिकारी व हे अधिकारी ज्यांच्याकडे काम करत होते त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावी मुंबई: भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी […]

अधिक वाचा..

मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत कोणती

आजकाल मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्या हातातच असतो. मोबाईलच्या सतत वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे. मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा […]

अधिक वाचा..

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्ह्यात सत्याग्रह…

मुंबई: राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत यांसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप […]

अधिक वाचा..

किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा

मुंबई: विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप व्यक्त करत सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. राज्यातल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय समाज पक्ष करणार पुणे नगर रस्त्यावर आंदोलन

शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार लक्ष देत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार अल्स्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे शिरुर तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकला हमीभाव नाही, शेतीसाठी होणारा वीज पुरवठा सुरळीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पन्नावर […]

अधिक वाचा..