गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा; नसीम खान

अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा  मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य […]

अधिक वाचा..

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर शरीरात वाढते चरबी, लगेच करा ‘हे’ खास उपाय

मेटाबॉलिज्म म्हणजे काय… मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचे देखील नियंत्रण केले जाते. मेटाबॉलिज्म […]

अधिक वाचा..

लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस

आवळ्याने करा लिव्हर डिटॉक्स रोज सकाळी रिकाम्या पोटी 100 मिली आवळ्याचा रस सेवन करा. तसेच आवळ्याचं पावडर कोमट पाण्यात टाकूनही सेवन करू शकता. तसेच तुम्ही तसाच आवळाही खाऊ शकता. आवळ्याच्या या उपायांमधील कोणतीही एक उपाय तुम्ही 15 ते 30 दिवस करा. काय काळजी घ्याल जर तुम्हाला पोटाच्या वर उजव्या बाजूला वेदना, पिवळी लघवी, शरीर पिवळं […]

अधिक वाचा..

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा…

मुंबई: कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र […]

अधिक वाचा..

पाणी उकळण्याच्या तीन पद्धती, या गंभीर समस्या लगेच होतील दूर….

पाणी उकळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जर पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहण्यापर्यंत उकळलं तर याने वात दोष दूर होतो. जर पाणी अर्ध कमी होईपर्यंत उकडलं तर याने पित्त दोष कमी होतो. जर पाणी उकळल्यानंतर केवळ एक चतुर्थांश शिल्लक राहीलं तर याने कफ दूर होतो. अशाप्रकारे पाणी उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि तापही कमी होतो. कफ […]

अधिक वाचा..

औषधानेही कफ बाहेर पडत नाही तर मग लगेच करा हा सोपा उपाय

औषधाशिवाय खोकल्यावर उपाय जर घशात खवखव किंवा फार जास्त खोकला उमळून येत असेल तर या समस्या कानाच्या एक्यूपंक्चरने ठीक केल्या जाऊ शकतात. यासाठी दोन्ही कानात हातांचं इंडेक्स फिंगर टाका. आता दोन्ही बोटं आरामात एकत्र फिरवा. एकावेळी 36 वेळा असं करा. फुप्फुसातील ब्लॉकेज मोकळे होतात. खोकल्याचं सगळ्यात मोठं कारण श्वासनलिकेत किंवा फुप्फुसात कफ, प्रदुषणाचे कण किंवा […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागरी भागातून म्हणजेच कोणत्याही कायद्‌यान्वये गठीत करण्यात आलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातुन जाणारे सर्व रस्ते नागरी वस्तीतुन जात असल्यामुळे अशा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग द्रुतगती मार्गाना व अन्य दर्जाच्या रस्त्यांना त्या शहराचे विकास योजना रस्ते (D.P. ROAD) म्हणून समजण्यात येते. शहराच्या विकास योजना रस्त्यासाठी त्या शहराच विकास व नियंत्रण व प्रोत्साहान […]

अधिक वाचा..

जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरची होणार लगेच दुरुस्ती! इथे नोंदवा तक्रार…

बारामती(प्रतिनिधी) ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महावितरण’ला तसे निर्देश दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यासंबंधीची तक्रार करण्यासाठी ‘महावितरण’ने १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहे, शिवाय महावितरणच्या ॲपवरूनही तक्रार नोंदवता येणार आहे. महावितरण’ला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर किमान तीन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बदलून तथा […]

अधिक वाचा..

पुनमनगर येथील पीएमजीपीच्या १७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने तात्काळ करावा

मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. […]

अधिक वाचा..

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा; नाना पटोले

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच तात्काळ त्याची अंमलबजावणी व्हावी,अशी […]

अधिक वाचा..