प्रत्येक विवाहित महिलेला कायद्याने दिलेले आहे ‘हे’ अधिकार; जाणून घ्या…
संभाजीनगर: सगळ्यांसाठी लग्न हे आनंदी नसत. लग्नानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. लग्नानंतर काहीच आयुष्य हे आनंददायी होत तर काहींच्या आयुष्याच वाटोळं होत. आतापर्यंतच्या आकड्यानुसार घटस्फोटाचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते. नात्यात सर्वाधिक अत्याचार या बायका सहन करत असतात. कारण त्यांना त्यांच्या अधिकारांबाबत योग्य माहिती नसते. महिलांना शासनाने दिलेत हे अधिकार:- हिंदू मॅरेज […]
अधिक वाचा..