जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांचा थरार! नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे. पक्षीय संघर्षासोबतच वैयक्तिक आव्हाने आणि घराणेशाहीचा प्रभाव यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये अनेक […]

अधिक वाचा..

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. मुंबईत […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा बाप मीच! भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिंदे गट आक्रमक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी ‘शिवसेनेचा बाप मीच आहे, अस वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवलं आहे. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं […]

अधिक वाचा..

भाजपला काँग्रेसच्या नेत्यांची गरज का?

पुणे: छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपचे नेते करतात. तरीदेखील धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते-नेते यांना घेण्याची गरज पडते आहे. भाजप हा चेटकिणीचा पक्ष आहे,” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी भाजपवर टीका केली. जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला म्हणून कोणी जात नाही, […]

अधिक वाचा..

शेवटी मी चळवळीतील नेता, पाटलांच्या पाया पडलो कारण..

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवड्यातील तेरावा दिवस असून इतक्या दिवसांची चर्चा आणि त्यानंतर आता मिळालेली नवीन जबाबदारी याबद्दल आई महाराष्ट्राची संवाद साधताना नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माझी निवड केल्याबद्दल पक्षाचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार. निवड झाली म्हणजे जबाबदारी सुद्धा वाढल्याची जाणीव मला […]

अधिक वाचा..

भाजपा नेत्यांकडून सातत्याने सैन्य दलाचा अपमान, पंतप्रधान मोदी व जे. पी. नड्डांनीच माफी मागावी

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा मुंबई: ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे […]

अधिक वाचा..

भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली

मुंबई: महाराष्ट्रात सध्या ज्या क्रूर पद्धतीने कारभार सुरु आहे तो अत्यंत वाईट आहे. संतोष देशमुखांची निघृण हत्या, स्वारगेट बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे प्रकार पाहता राज्यातील फडणवीस सरकारचा कारभार हा औरंगजेबाच्या कारभारासारखाच आहे या विधानातून दोन शासकांच्या कारभाराची तुलना केलेली आहे, व्यक्तींची नाही, असे असतानाही भाजापाचे काही नेतेच फडणवीस यांची तुलना क्ररकर्मा औरंगजेबाशी करत आहेत, […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या गॅरंटींची अंमलबजावणी पाहण्यासाठी भाजपा नेत्यांनी कर्नाटकात यावे; डी. के. शिवकुमार

मुंबई: काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उघडा […]

अधिक वाचा..

शिरुर; नेत्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक आजोबांनी ‘त्या’ कार्यकर्त्याला सुनावले…

शिरुर (तेजस फडके) सध्या कडक उन्हाळा चालु असुन उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतं असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यातही राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. त्यामुळे नेत्यांबरोबर कार्यकर्तेसुद्धा पायाला भिंगरी लाऊन आपल्या नेत्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु एका लग्नात आपल्या नेत्याच्या वतीने आणि नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याच्या वतीने लग्नात शुभेच्छा दिल्याने एका राजकीय कार्यकर्त्याची निष्ठावंत […]

अधिक वाचा..