मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत

मुंबई: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मु्ंबई हाय कोर्टात युक्तीवाद सुरू असून, यावेळी कोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षण रॅलीमुळे शहागड तुळजापूर पैठण शेवगाव वाहतूकित बदल नागरिकांनी घ्यावी नोंद

संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने २७ व २८ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे. या रॅलीमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड व *छत्रपती संभाजीनगर* जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड – तुळजापूर – पैठण – शेवगाव मार्गावरिल […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठीजे नेते येणार नाहीत, त्यांना निवडणुकीत पाडा; मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये चावडी बैठकींचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने आज धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. मुंबईत […]

अधिक वाचा..

मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर

संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्ये उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी. हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई. डीजेला फाटा: डीजेऐवजी […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..
Manoj Jarange Patil

सोशल मीडियावर व्हायरल मेसेजबाबत जरांगे पाटील म्हणाले…

शिरूर (तेजस फडके) : सोशल मीडियावर मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही? असा मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित आरोप मनोज जरांगे यांनी खोडून काढला आहे. माध्यमं घाबरणारे व्यासपीठ नसून, त्यांनी सुरवातीपासून मोठ्या ताकतीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा […]

अधिक वाचा..
sanaswadi-strike

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

कोरेगाव भीमा: सणसवाडी (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी असणाऱ्या सणसवाडी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने ३०/१०/२३ रोजी ग्रामस्थ सकाळी ९ ते ५ या वेळेत साखळी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी 

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासाठी १ मे पासून क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन…

औरंगाबाद: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यशासनाने क्युरेटीव पिटीशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेळकाढूपणा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या एकमेव मागणीसाठी १ मे पासून छ. संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनान मराठा चळवळीच खंबीर नेतृत्वं हरपल…

मुंबई: मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात […]

अधिक वाचा..