हिवरे कुंभार शाळेचे नऊ विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचे तेवीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले असताना त्यापैकी बावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून 9 विद्यार्थी जिल्हा गुणवत यादिमध्ये झळकले असल्याची माहिती मुख्याध्यापक शुकराज पंचरास यांनी दिली आहे. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत बावीस विद्यार्थी पात्र ठरले असून […]

अधिक वाचा..

बालगंधर्व रंग मंदिरात राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल […]

अधिक वाचा..

सोमनाथ भंडारे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांनी आज पर्यंत […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत गुणीजनांचा गौरव सोहळा

ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचा अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व संशोधन केंद्राच्या समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणीजन मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत […]

अधिक वाचा..

निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर […]

अधिक वाचा..