आमची मुंबई, मराठी मुंबई; लोक चळवळीची गरज

नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या! “आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. […]

अधिक वाचा..

देशाला आज काँग्रेस विचाराची नितांत गरज; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज; ‘संविधान प्रत्येक घरात’ हा संदेश अधिक जोमाने पोहोचवू 

संभाजीनगर ही बाबासाहेबांची कर्मभूमी; संविधान सर्वसमावेशकतेचे सर्वोत्तम उदाहरनार्थ; मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर: संविधान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट उपस्थित होते. कार्यक्रमास […]

अधिक वाचा..

NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज

राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणावे; चंद्रकांतदादा पाटील मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापीठांनी NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे,राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन […]

अधिक वाचा..

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी वेळीच द्या लक्ष

चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर चेहरा बघून आपण एखाद्याचा मूड कसा आहे याचा अंदाज देखील लावू शकतो. याचबरोबर, चेहऱ्यात होणारे सूक्ष्म बदल हे आपल्या आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देखील देतात. आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे लहान – मोठे बदल आपण बरेचदा चुकीच्या स्किनकेअर रूटीनचा परिणाम किंवा ऋतूमानातील […]

अधिक वाचा..

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज; विश्वास उटगी

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक मुंबई: इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला काल ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील […]

अधिक वाचा..

दर्जेदार आरोग्य सेवेसाठी शिक्षण संस्थांमध्ये आरोग्य तपासणीची आवश्यकता; डॉ सुजाता वाँरियर

सुमनालय फाऊंडेशन’चा एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अमृता विद्यालयम जुईनगर येथे आरोग्य तपासणी उपक्रम मुंबई: मुंबईतील “सुमनालय फाउंडेशन” या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने कोपरखैरणे येथील एपेक्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने १० ते १२ जुलै २०२५ ला “अमृता विद्यालयम, जुईनगर” येथे आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा सुमारे ८६५ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. […]

अधिक वाचा..

स्त्रियांसाठी व्यायामाची गरज 

व्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा. गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतो. नियमित व्यायामामळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो. व्यायाम न करण्याची स्त्रियांकडे अनेक कारणं […]

अधिक वाचा..

भगिनींना मदत करताना जाहिरातबाजी व चमकोगिरीची गरज काय?

मुंबई: काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु टेंडर घ्या व कमिशन द्या या भाजपा महायुती सरकारच्या धोरणानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिरातीवर भाजपा युती सरकारने २०० कोटींची उधळपट्टी केली आहे. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा […]

अधिक वाचा..

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता; शरद पवार

मुंबई: देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सद्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांची […]

अधिक वाचा..