ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ शास्त्रीय गायक, नाट्यसंगीताचे अभ्यासक आणि अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे शनिवारी गुवाहाटी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सहलीच्या निमित्ताने ते गुवाहाटी येथे गेले असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव रविवारी दुपारपर्यंत मुंबईत आणण्यात येणार असून दुपारी अडीचनंतर ठाणे पश्चिम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतातील सुवर्ण पर्वाचा अस्त

मुंबई: ज्येष्ठ गायिका Suman Kalyanpur यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिरूर तालुक्याने एक गुणी कलावंत गमावला आहे. हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक मान्यवर नाव म्हणून ओळखले जात होते. ‘हरि -नाथा ‘ या दोन भांवाच्या नावाने त्यांच्या ताफ्याची ख्याती अनेक […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत […]

अधिक वाचा..

मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष रजनीश काकडे यांचे निधन; पत्रकारितेतील संवेदनशील दृष्टी हरपली

मुंबई: मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे (वय ५५) यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिताविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण […]

अधिक वाचा..

करडे येथील बाजीराव लोखंडे यांचे निधन 

न्हावरे (तेजस फडके): लंघेवाडी (ता. शिरुर) गावचे जेष्ठ व्यक्तीमत्व तसेच आदर्श शेतकरी बाजीराव सखाराम लोखंडे (वय 85) यांचे मंगळवार (दि 10) रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ, भाऊजय, असा मोठा परिवार आहे. लंघेवाडीचे विकासोचे अध्यक्ष आणि माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश (दादा) लोखंडे हे त्यांचे सुपुत्र […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला दुहेरी धक्का! शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या […]

अधिक वाचा..

कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांचे निधन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व […]

अधिक वाचा..

शिरूरच्या बेट भागाने गमावले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व; ऍडव्होकेट वसुमती गावडे यांचे निधन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदे तज्ञ वसुमती प्रभाकर गावडे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (दि. २७) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावासह शिरूर तालुक्याच्या बेट भागात हळहळ व्यक्त होत आहे. वसुमती गावडे या अभ्यासू वकील म्हणून प्रसिद्ध होत्या. कायद्याबरोबरच कृषी, साहित्य, […]

अधिक वाचा..

राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..