झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक मुंबईत येतात. मात्र वाढती लोकसंख्या, महागडी जमीन, वाढते घरभाडे आणि मर्यादित उत्पन्न यामुळे शहरातील गृहनिर्माणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी अनेक कुटुंबांना झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करताना केवळ अनधिकृत […]

अधिक वाचा..

झुरळ विचारांची पुरळ नव्हे, विकासाचा मार्ग निवडूया

मुंबई: भारतभूमी ही केवळ भौगोलिक सीमा नसून हजारो वर्षांची संस्कृती, ज्ञान, परंपरा, संघर्ष आणि सामर्थ्याची ओळख आहे. या भूमीने अनेक संकटांवर मात करत प्रत्येक काळात नव्या आत्मविश्वासाने जगासमोर आपले स्थान निर्माण केले आहे. आज भारत एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी देशाला सर्वाधिक गरज आहे ती विकासाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सकारात्मक विचारांची. आज माहितीच्या […]

अधिक वाचा..

जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो

मुंबई: जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.भारत जैन महामंडळ आयोजित 2625 वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव दादर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जैन […]

अधिक वाचा..

अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; EPF आणि पेन्शनचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा निर्णय दिला असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची हमी […]

अधिक वाचा..

कर्तव्याच्या वाटेवरचा ३० वर्षांचा देदीप्यमान प्रवास

कान्हूर मेसाईचे सुभेदार मनोजकुमार दळवी यांचा भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न कान्हूर मेसाई (सुनील जिते): कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील रहिवासी व भारतीय लष्करातील सुभेदार मनोजकुमार दळवी यांनी तीस वर्षांची प्रदीर्घ आणि निष्ठावान लष्करी सेवा पूर्ण करून नुकतीच निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या या गौरवपूर्ण सेवेच्या सन्मानार्थ रविवारी (ता. ११) गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक आणि सेवापूर्ती गौरव […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. सोलापूरमध्ये अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे […]

अधिक वाचा..

आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो, कोणाचा बाप तुमचा रस्ता अडवू शकत नाही ‘या’ कायद्यानुसार मिळवा शेतरस्ता

मुंबई: शेती ही आपल्या देशाची जीवनदायिनी आहे. शेतकरी आपल्या कष्टाने देशाचे पोट भरतात. पण अनेकदा गावातील जमीनदार, काही शेजारी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यामुळे पिके सुकतात, उत्पादन घटते, शेतीमाल वेळेवर पोहोचत नाही. आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पण आता चिंता करण्याची गरज नाही! कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्पष्ट […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर; अतुल लोंढे

मुंबई: देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात गुंतवणूक येत […]

अधिक वाचा..

समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा ध्यास विकासाचा अर्थसंकल्प

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यार्थी हित आणि शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल, प्रगतीचा,विकासाचा ध्यास आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठीचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागास 3 हजार 98 […]

अधिक वाचा..