पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधन तुटवडा नाही; पियुष गोयल
नवी दिल्ली: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता वाढली असली तरी भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशभरात इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तामिळनाडूतील Tiruchirappalli […]
अधिक वाचा..