तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म

तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र […]

अधिक वाचा..

बडीशेपेचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का

बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोड्यांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामर्थ्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे […]

अधिक वाचा..

भोकराच्या भाजीचे औषधी गुणधर्म

भोकर खाण्याचे औषधी गुणधर्म भोकर हे एक फळ आहे. या फळाचा लहान सुपारी एवढा आकार असतो. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृत मध्ये श्लेष्मातक, इंग्रजी मध्ये इंडियन चेरी असे ही म्हणतात. भोकराच्या फळाचा आकार गोलाकार असतो, बोरांएवढी, पिकल्यावर चकचकीत, पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर रंगाची दिसतात. पिकलेले भोकर चवीला गोड असते. भोकर फोडल्यानंतर घटट् चिकट […]

अधिक वाचा..

आंबा खाण्याचे फायदे व गुणधर्म 

गुणधर्म बलदायक, रूचकर, पाचक, विर्यवर्धक, पौष्टिक, पित्त व वायुहारक, A व C Vitamins भरपूर इ. फायदे १) पुढील आजार झाल्यास आंब्याच्या पानांच्या देठांचा चीक लावणे. A) जळवाताने पायास भेगा पडल्यास भेगांना चीक लावा. B) विंचूदंश / मधमाशीदंश झाल्यास चीक लावा. C) रांजणवडी झाल्यास रांजणवडीला चीक लावा. २) मुळव्याध: सावलीत सुकवीलेल्या कोयीचे (बाठ ) चूर्ण + […]

अधिक वाचा..

नारळातील औषधी गुणधर्म

नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळातील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात. जेवणाला पर्याय म्हणून खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो. […]

अधिक वाचा..

आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या […]

अधिक वाचा..

वांग खाण्याचे औषधी गुणधर्म

१) वांग्याचे भरीत: वांग हे चांगलं धुऊन घ्यावे. चुलीवर किंवा गॅस वर चांगले भाजावे. वरची जळलेली साल काढून टाकावी. मग त्या मग ज्यामध्ये मिरपूड, हिंग, सैंधव टाकून चांगले घोटावे व ज्वारीच्या भाकरीबरोबर खावे, भरिता मध्ये तेल कधीही टाकू नये, टाकले तर पचायला खूपच जड होते. अन्नाचे त्यांनी चांगले पचन होते, भूकही छान लागते. भरतासाठी डोरलं […]

अधिक वाचा..

मनुके व खजूराचे औषधी गुणधर्म

मनुकांचे आयुर्वेदिक गुणधर्म १) कोरडेपणा दूर करण्यासाठी मनुकांचे सेवन वर्षभर केले जाते. मनुका बाजारात वर्षभर उपलब्ध असतात. २) मनुका म्हणजे कोरडे बेदाणे पोटाला शक्ती देण्यास मदत करते. ३) मनुकांच्या सेवनामुळे शरीर धष्ट-पुष्ट बनण्यास मदत होते. सायटिका रोगासाठी लाभदायक ४) मनुका आणि खजुरांच्या सेवनामुळे हृदयाला शक्ति मिळते तसेच शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. खजुराचे औषधी गुणधर्म […]

अधिक वाचा..

ओव्याचे औषधी गुणधर्म

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी […]

अधिक वाचा..

संभाजीनगरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित…

संभाजीनगर: छ. संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. सन १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यावर आसपासची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..