विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

शिक्षण विभागाचे कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर औरंगाबाद: शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कडक डूज-अँड-डोन्ट्स लागू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांमध्ये शिस्तबद्ध, नैतिक आणि सुरक्षित वातावरण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार आल्यास तात्काळ कारवाई अनिवार्य विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटना वृत्तपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडियातून समोर आली तरी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून […]

अधिक वाचा..

‘या’ चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगत

‘कर्करोग’ असे नावही जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत या आजाराने जगभरातील अनेकांना विळखा घातला आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशात पालक भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल […]

अधिक वाचा..

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविण्याचा आदेश दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार थांबविण्याचा आदेश राज्यभरातील दीड लाख शिक्षकांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे न दिल्यास पुढील महिन्याचा पगार थांबविला […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे […]

अधिक वाचा..

व्यायामा दरम्यान हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचत आलो आहोत. अशा बातम्यांमुळे लोकांना सतत विचार करायला भाग पाडले आहे. व्यायाम करतानाही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो का, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला आहे. या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी […]

अधिक वाचा..

भाजपाचे पदाधिकारीच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात?

मुंबई: लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक […]

अधिक वाचा..

रोज डोकं दुखत, दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर; या ५ गंभीर आजारांचा धोका

डोकेदुखी ही आता गंभीर समस्या राहिलेली नाही. दररोज एक ना एक व्यक्ती डोकेदुखीची तक्रार करत असल्याचं आढळून येतं. कधीकधी डोकेदुखी सौम्य आणि सामान्य असते, परंतु जर वेदना कायम राहिल्या आणि दररोज सारखं सारखं डोकं दुखत राहिलं तर ते आरोग्यासाठी गंभीर असू शकतं. वारंवार डोकं दुखणं हे केवळ ताणतणाव किंवा थकव्यामुळे होऊ शकत नाही, तर ते […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..