चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी राज्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार […]

अधिक वाचा..

‘चला शाळेत जाऊया’ अभियान; वरिष्ठ अधिकारी थेट शाळांच्या दारी

मुंबई: राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन काम करणार आहेत. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचा परिणाम शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसला पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. […]

अधिक वाचा..
ramdas-thite

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बौद्धिक क्षमतेइतकेच शारीरिक सदृढतेलाही महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या मूल्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शिक्रापूर शाखेच्या […]

अधिक वाचा..
sonesangvi-school

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या परीक्षेत 90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शाळेतील इयत्ता ५ वीतील अनुक्रमे श्रुती आबासाहेब बोऱ्हाडे 256 गुण, श्रेया रतन शेळके 254 गुण, आदर्श उल्हास डांगे 238 गुण तसेच ईश्वरी […]

अधिक वाचा..

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक केले. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास कार्यरत असलेल्या या शाळेत शेती, परसबाग, […]

अधिक वाचा..

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक […]

अधिक वाचा..
domkhel-school

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा पुन्हा जिल्ह्यात डंका; मंथन परीक्षेत भावेश भरडे अव्वल…

पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. भावेश भरडे याने ३०० पैकी २८४ गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला. या उज्ज्वल कामगिरीमुळे शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला गेला असून […]

अधिक वाचा..
Balu-Temgire

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेलचा जिल्ह्यात पुन्हा डंका…

पुणे: राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक पुन्हा एकदा उंचावला आहे. इयत्ता दुसरीतील कु. अनुष्का नाथराव तुडमे हिने १५० पैकी १४० गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. आरवी नारायण सातव हिने १५० पैकी १३८ गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय […]

अधिक वाचा..
domkhel-school

जि.प. प्राथमिक शाळा डोमखेल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

पुणे: जि. प. प्राथमिक शाळा, डोमखेल (ता. हवेली, जि. पुणे) येथे ५ मार्च २०२६ रोजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आव्हाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच चंद्रकांतबापू आव्हाळे पाटील, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्ञानेश्वरी उद्योगसमूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन काकासाहेब रामराव सातव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..
abhinav-vidyalay-saradwadi

शिरूर! अभिनव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात उल्लेखनीय भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित “शिरूर तालुका शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५/२६” अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी गटामध्ये शिरूर तालुक्यातील अभिनव विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण निकाल आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर विद्यालयाने तालुक्यात आपली […]

अधिक वाचा..