पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. दिलेले पैसे परत मिळतील. आजची सुरुवात चांगली होणार आहे. कार्यक्षेत्रातही चांगली स्थिती दिसून येईल. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक व आदर मिळू शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. वृषभ: आजचा दिवस चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभजीनगर मध्ये गोळीबार…

औरंगाबाद: छ. संभजीनगरातील एपीआय कॉर्नरवरील जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस नावाचं कार्यालय असून या कार्यालयात शुक्रवारी रात्री दोन युवक पेट्रोल पंपाकडून आले. त्यातील एकाने कार्यालयात प्रवेश केला आणि दुसरा बाहेर थांबला. कार्यालयात जाताच आलेल्या तरुणाने पिस्तुल काढून थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. मात्र सुदैवाने ती गोळी […]

अधिक वाचा..

रौंदळ! शेतकऱ्याचा एल्गार, मराठीतील आर आर आर राजकारणी, शहरी लोकांनीही आवर्जून पहावा…

मुंबई: भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला अन्नदाता! लाखाचा पोशिंदा! मात्र बळीराजा आत्महत्याग्रस्त  होत चाललाय, श्रीमंत शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात! ग्रामीण आणि सर्व प्रकारचे राजकारण शेतकऱ्यांच्या जगण्याला बोलून खातेय! अनेकजण दिशाभूल करतात. सहकाराने शेतकऱ्यांचा विकास होणे अपेक्षित म्हणून सहकारातून समृध्दी चे लक्ष ठेवून  शेतकऱ्यांनाही मालकीचा वाटा दिला गेला,पण वर्चस्ववादातून येणारा माज,दमनाची वृत्ती  इथेही गप्प बसत नाही. […]

अधिक वाचा..

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या […]

अधिक वाचा..

महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट…

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या महिलांसाठी मोठ्या घोषणा… औरंगाबाद: राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीचा खून करणारा बँगलोरहून जेरबंद

दीड महिना वेगवेगळ्या राज्यात फिरुन पोलिसांना देत होता गुंगारा शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा संशयातून खून करुन फरार होऊन दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बँगलोरहून जेरबंद केले असून प्रदीप बलराम गराई असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे २१ जानेवारी २०२३ रोजी […]

अधिक वाचा..

शेत, पाणंद व शिवरस्ते खुले करण्यासाठी विशेष मोहिम राबविणार

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी मिशनमोडवर विशेष अभियान राबवण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले विधानसभा सदस्य अभिमन्यु पवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती. मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील शेत […]

अधिक वाचा..

“ताशा सम्राट” याकुबभाई मणियार यांचा “मराठी राज गौरव” पुरस्काराने सन्मान

शिरुर (तेजस फडके) मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून “शिरुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” वतीने आयोजित केलेल्या मराठी लोक कलावंतांच्या सन्मान सोहळ्यात शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात ताशा सम्राट म्हणुन प्रसिद्ध असलेले निर्वी (ता. शिरुर) गावातील याकुबभाई मणियार यांचा “मराठी राज गौरव” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निर्वी हे याकूबभाई मणियार […]

अधिक वाचा..

आमच्या आयुष्यात तुमचे स्थान खुपच महत्वाचे:- सुजाता पाटील

शिरुर (किरण पिंगळे) ज्यांच्या मुळे आपल गाव, शहर स्वच्छ राहते. त्यांच्यामुळे आपण आसपासच्या परिसरात चांगले जीवन जगत असतो. कारण या महिला आहेत म्हणून स्वच्छता आहे. त्या प्रमाणिकपणे त्या कशाचीही तमा न बाळगता आपलं काम करत असतात. त्यामुळे अशा महिलांच्या आम्ही नेहमीच ऋणी आहोत. तुम्हाला जर काम करताना कोणीही त्रास दिला किंवा कुठेही तुमच्यावर अन्याय होत […]

अधिक वाचा..