‘रांजणगाव मॅरेथॉन’ स्पर्धेचे होणार मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार असुन या स्पर्धेसाठी आर एम धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल, उपाध्यक्षा शोभा धारीवाल, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनित बालन, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च […]

अधिक वाचा..

शिंदोडीच्या मुलींची तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी

जिल्हास्तरीय स्पर्धेत 8 मुली आणि 3 मुलांची निवड शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत चांदमल ताराचंद बोरा कॉलेज शिरुर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिंदोडी येथील कै हरुबाई उमाजी शितोळे विद्यालयातील आठ मुली व तीन मुलांची बारामती येथे होणाऱ्या […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात भंगार वाल्याला मारहाण करत लुटले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील एका भंगार व्यावसायिकास तीन अज्ञात युवकांनी मारहाण करत लुटून मारहाण करणाऱ्या युवकांनी त्यांची दुचाकी घटनास्थळी सोडून पलायन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील भंगार व्यावसायिक रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात झोपलेले असताना […]

अधिक वाचा..

कासारीच्या गायकवाड विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात प्राचार्य अशोक सरोदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

शिक्रापूर पोलिसांच्या पथकांकडून चोरट्यांचा पाठलाग शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे नगर महामार्गावर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी नागरिकांना मारहाण करत लुटमार करत चांगलाच धुमाकूळ घातला असून शिक्रापूर पोलिसांनी सतर्कता राखत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या सतर्कतेने अन्य अनर्थ टळले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आर्थिक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कपड्यांची खरेदी कराल. वृषभ: व्यवसायात चांगला लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर अधिक जबाबदारी देण्यात येईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. मिथुन: व्यवसायात चांगला नफा होईल. नोकरीच्या […]

अधिक वाचा..

आता मृत कुळांच्या वारसांचा होणार उद्धार

मुंबई: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी सुरु होणार आहे. ई-फेरफारप्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. त्या नोंदी करण्यासाठीची […]

अधिक वाचा..

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?

मुंबई: सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

सीमावाद उकरुन काढून महाराष्ट्र तोडण्याचे भाजपाचे षडयंत्र

मुंबई: सीमा भागात कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक वातावरण बिघडवत असून मराठी लोकांना मारहाण करुन त्यांच्या संपत्तीचे नुकसान केले जात आहे. महाराष्ट्राची जनता कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, महाराष्ट्राने संयमाची भूमिका घेतली आहे पण आमचा संयम सुटला तर कर्नाटक व केंद्र सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत सीमावाद उकरून काढून महाराष्ट्र तोडण्याचे […]

अधिक वाचा..