वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचे काम सुरु होणार….

शिरुर (तेजस फडके): वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सदर संस्थेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या […]

अधिक वाचा..

नवले ब्रिजवर एका विचित्र अपघातात तब्बल 48 गाड्यांचे नुकसान…

पुणे: पुण्यातील नवले ब्रिजवर एक विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघातग्रस्त टँकर अनियंत्रित झाला आणि त्याने एकामागून एक वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

शेवग्याच्या शेंगा वापरुन १४ पाक कृती

१)कांदा, खोबरं , खसखस, धणे व जिरे तेलात परतून वाटून घेणे. लसूण, तिखट व मीठाची चटणी वाटून घेणे. तेलाची नेहमीसारखी फोडणी करुन त्यात वाटलेला कांद्याचा मसाला, लसणीचे तिखट व टोमॅटो प्यूरी घालून परतून घेणे. आता त्यात मिठाच्या पाण्यात ऊकडून घेतलेल्या शेंगा टाकणे. थोडा काळा मसाला टाकून ऊकळी येऊ दिली की भाजी तयार २)शेवग्याच्या शेंगा ऊकडून […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा; राहुल गांधी

जळगाव: भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त करत दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे एक महिला गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना […]

अधिक वाचा..

शिरुर येथे शिवसेनेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

शिरुर (तेजस फडके) अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या विरोधात शिरुर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने राज्यपालांचा निषेध करण्यात आला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी दुधाचा अभिषेक घालुन राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसैनिकांनी नाराजी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी परिसरात अनधिकृतपणे मुरुम आणि वाळू ऊपसा सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित […]

अधिक वाचा..

कोंबडयावर ताव मारण्यासाठी आला अन बिबट्या खुराड्यात अडकला

शिरुर (अरुणकुमार मोटे ) कवठे येमाई ता. शिरूर येथील इनामवस्ती येथे शनिवार (दि. १९ ) रोजी रात्री दहा वाजता बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात कोंबडयावर ताव मारण्यासाठी खुराड्यात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद होते. त्यांच्या घराशेजारी कोंबड्यांचे खुराडे बनविलेले आहे. कोंबड्यांचा जोर जोराचा आवाज आल्याने कांदळकर यांनी बाहेर […]

अधिक वाचा..

दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन […]

अधिक वाचा..