शिरुर नगरपरिषद हद्दीत अनाधिकृत जीओचे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे अन्यथा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात फायबर प्रा.लि, या कंपनीला पोल उभारण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु सदर कंपनीने नगरपरिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग केला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसेवा’ मंडळाच्या गाळ्यांसमोर सिमेंटच्या रस्त्यावरच बेकायदा पोल बसवण्यासाठी ब्रेकरच्या साहय्याने आत्ताच नव्याने करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खोदून पोल उभे केलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्यावर […]

अधिक वाचा..

उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करा; ज्योती ठाकरे

मुंबई: जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर उपतालुकाप्रमुख सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्दन गिराम, माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे मंजुषा घायाळ, मंगल मेटकर, श्रीमती अंजली बनसोडे, संगीता सानप यांच्यासह भागवत गिराम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महिला […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; आमदार अस्लम शेख

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे. अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात […]

अधिक वाचा..

इरसालवाडी भागातील सर्व धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे; नाना पटोले

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक […]

अधिक वाचा..

मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई: मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी […]

अधिक वाचा..

महापौर ना मंत्रालयात केबिन द्या; आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मिंधे सरकार च्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते, युवासेनाध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. महापालिका कायदा 1888 नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार; अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केला. सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज व्यवसाय जपून करावा लागेल. व्यापार-व्यवसायातील चढ-उतार हाताळण्यासाठी तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सध्याच्या परिस्थितीशी तडजोड करणे हुशारीचे आहे. वादविवाद करून तुम्ही तुमचे सहकारी आणि वरिष्ठांशी जास्त वाद घालू नका. वृषभ: आजचा दिवस चांगला आहे आणि तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील. अचानक काही किचकट काम पूर्ण झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी करतोय परस्पर जमिनीची विक्री…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील एका महिलेच्या नावावर असणाऱ्या जमीनतील MIDC चा शिक्का काढण्याचे आश्वासन देत वाडेबोल्हाई येथील एका जमीन खरेदी विक्री व्यावसायिकाने संपुर्ण क्षेत्राचे साठेखत आणि कुलमुखत्यार दस्त करुन घेतले. तसेच साठेखत मध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये ठरवत त्यातले 20 लाख रुपये न देता जमिनीची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याने […]

अधिक वाचा..

गुन्हेगार सुटू नयेत म्हणून पीडित महिलांच्या एफआरआय लिहिण्यात त्रुटी नसव्यात…

मुंबई: साता-यातील फलटन तालुक्यातील सोनकवडे गावातील कोळसा भट्टीत काम करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर सामूहिक बलाकाराची घटना घडली होती. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी या विषयाची लक्षवेधी शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली. या अनुशंगाने झालेल्या चर्चेत डॉ मनिषा कायंदे, कपिल पाटील, राम शिंदे यांनी सहभाग घेतला. गृहमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना गंभीर आहे. […]

अधिक वाचा..