चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार
आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]
अधिक वाचा..