दारुबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची भूमिका; अजित पवार

अवैध दारुविक्री रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य मुंबई: राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील त्या परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करणार

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासाठी लवकरच स्वतंत्र पोलीस स्टेशन व तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून पोलिसांच्या वसाहती करीता ही पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करून शिरूर तालुक्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पूर्णपणे पोलिसिंग करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरूर […]

अधिक वाचा..

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा

पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी  पालघर: पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; शीतल करदेकर

मुंबई: जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध तसेच या हल्लेखोर गुंडावर कठोर कारवाई सरकारने  करायला हवी, अशी  महाराष्ट्राचे गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे. वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सूचना दिली होती. त्यांनी कार्यक्रमाची पुर्व  परवानगीही मागितली होती, […]

अधिक वाचा..

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मा. सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने मा. सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे […]

अधिक वाचा..

पाण्यासाठी आदिवासी महिलेला मारहाण; सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी…

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर मुंबई: राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, […]

अधिक वाचा..

वकील महिलेला मारहाण करणाऱ्या माजी नगरसेवका विरोधात कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा…

पुणे: एका वकील महिलेने (दि.१५) फेब्रुवारी, २०२२ एक निवेदन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले आहे. यात माजी नगरसेवक व त्याच्या पत्नीसह ३०-३५ व्यक्तींनी पीडित वकील महिलेवर हल्ला केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील गुन्हा नोंद करण्यासाठी सहकार्य केले नसल्याचे सदरील निवेदनात म्हंटले आहे. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी पत्र दिले आहे यात असे म्हंटले आहे की, पीडित […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांकडून अल्पवयीन व बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरांमध्ये शिरुर पोलिस स्टेशन वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बी जे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालक यांच्या 42 वाहनांवर कारवाई करत 74 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. शिरुर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर […]

अधिक वाचा..

टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे: नाना पटोले 

मुंबई: टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा गैरमार्गाचा लाभ झाला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा होलार समाजाची मागणी

सविंदणे: यवतमाळ जिल्हामधील पुसद तालुक्यामधील कारला गावामधील होलार समाजाचे प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा आणुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावचे सरपंच रमेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करुनही अद्याप सदर आरोपीला अटक झालेली नाही. तरीही या संदर्भात (दि. ३०) जुलै २०२२ रोजी शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन […]

अधिक वाचा..