भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या युवांची निवड

मुंबई: भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आहे. साठ टक्के ही युवा पिढी भारताच्या लोकसंख्या मध्ये सामील होते. देशातील युवक हा विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे पण, त्याचा बरोबर आपल्या देशाला तरुणांच्या आत्महत्या या प्रश्नाने ही ग्रासले आहे. भारताचा युवांच्या आत्महत्येमध्ये जगात ४३वा नंबर लागतो. तरुणांच्या एक लाख लोकसंख्येमागे युवक […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे प्रसाद अनिल रसाळ या युवकाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील माळीमळा येथे राहणारे प्रसाद रसाळ व त्याचे कुटुंबीय २१ जानेवारी […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील येथील संभाजी केंद्रे हा घरात झोपलेला असताना त्याच्या मित्राने आवाज दिला तरी आतून प्रतिसाद आल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता स्वप्नील केंद्रे याने घरात हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यामध्ये संभाजी धनु केंद्रे (वय २४) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. […]

अधिक वाचा..

पत्नीला कपडे धुण्यास सांगून पतीची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी या नववर्षाच्या सुरुवातीलाच संतोष शिवाजी आरगडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संतोष आरगडे घरामध्ये झोपलेला होता रात्री 8 वाजण्याच्या सुमारास संतोषचा भाऊ अंकुश याने संतोषला आवाज […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये एका व्यक्तीची नदीत उडी मारुन आत्महत्या 

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील घोडनदीत एका व्यक्तीने आत्महत्या केली असुन सुमीत सुरेश कानेरकर (वय 32) रा. साई प्लाझा, मगर हॉस्पिटल पाठीमागे, शिरुर, मुळ रा. मु.पो, आर्वी ता. आर्वी, जि. वर्धा, असे मयत व्यक्तीचे नाव असुन याबाबत त्यांची पत्नी आरती सुमित कानेरकर (24 वर्ष) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
DEATH

सणसवाडीत एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिवाजी प्रताप सरोदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील आनंदनगर येथे संतोष सुळके यांच्या मालकीच्या खोल्या असून त्यांच्या खोलीमध्ये शिवाजी सरोदे हे […]

अधिक वाचा..
body

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची होस्टेलमध्ये आत्महत्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या सानिका बबन यनभर महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सानिका यनभर […]

अधिक वाचा..
Crime

पाबळ मध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील दिपक चव्हाण यांची पुतणी नीलम जाधव काही कारणास्तव माहेरी आलेली होती. (दि. १२) सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास नीलम घरात असताना तिला आवाज देऊनही ती […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या […]

अधिक वाचा..