जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा स्पर्श! सेवानिवृत्त पीएला स्वतः वाहन चालवत घरी सोडले

मुंबई: प्रशासनात सांघिक भावना जोपासत प्रत्येक काम मनापासून करणारे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, माणुसकीने ओथंबलेला पैलू सोमवारी (ता. २) महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवला. ३५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक (पीए) दत्तात्रय कुलकर्णी यांच्या सेवापूर्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, […]

अधिक वाचा..

मोदी सरकारला पहिला धक्का? चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात…

नवी दिल्ली: मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू लोकसभेचे विरोधी […]

अधिक वाचा..

राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; 120 पर्यटकांशी संवाद

राज्यातील 31 पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क मुंबई: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात 151 पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 120 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित […]

अधिक वाचा..

बाप कसला हैवानच तो! 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण भावाची आत्महत्या, आमच्या बॉडीला हात लावू नका…

गाझीयाबाद: भाऊ आणि बहिणीने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन वळण आलं आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी बहीण अंजलीने डायरीच्या 22 पानांवर ही सुसाईड नोट लिहिली होती. अंजलीने लिहिले आहे की आमच्या मृत्यूला मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही […]

अधिक वाचा..

रामलिंगमध्ये नागपंचमीला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श, वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा

शिरूर (किरण शेलार): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने पारंपरिक सणांना सामाजिक जाणिवेची जोड देत नागपंचमीचा सण यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील भिल्ल वस्तीतील वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा करण्यात आला. नागपंचमी हा सण ग्रामीण भागात श्रद्धेने साजरा केला जातो. वारुळाची पूजा करताना महिलांकडून दूध व लाह्या वाहिल्या जातात. मात्र, नाग […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..