महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

महिलांसाठी सरकारकडून दूध व्यवसाय, किराणा दुकान, ब्युटी पार्लरसाठी मिळणार 3 लाखांचे कर्ज

औरंगाबाद: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगिनी योजना 2025 आणखी सक्षम केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना बिनतारण 3 लाखांपर्यंतचे कर्ज आणि सुमारे 30% अनुदान मिळणार आहे. उद्योगिनी योजना 2025 म्हणजे काय उद्योगिनी योजना ही महिलांना उद्योजक बनवण्यासाठी तयार केलेली विशेष आर्थिक मदत योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि लघुउद्योग […]

अधिक वाचा..
bhumi-abhilekh-shirur

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरूर : शिरूर भूमि अभिलेख विभागाकडून एका वृद्ध महिलेला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार उघड झाला आहे. गावगुंड आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळेल्या वृद्ध महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वृद्ध महिलेची खाजगी जमिन लुटण्याचाच हा एक प्रकार असून, संगनमताने त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत […]

अधिक वाचा..

भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ; संध्याताई सव्वालाखे

महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे. भारताच्या […]

अधिक वाचा..
pimperkhed-women

बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. यामुळे पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. पिंपरखेड गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा […]

अधिक वाचा..

स्त्रियांच्या समानता, विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना

जागतिक ६८ व्या राष्ट्रकुल संसदिय परिषदेत बार्बाडोसच्या व्यासपीठावर महिलांच्या प्रगतीसाठी २०३० पर्यंतची कृती रूपरेषा करण्याचे आवाहन   ब्रिजटाउन: बार्बाडोस येथे सुरु असलेल्या ६८ व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेतील ९ वी ‘कॉमनवेल्थ विमेन पार्लमेंटेरियन्स (CWP) परिषद उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा ठाम संदेश देत प्रभावी भाषण केले. यावेळी “डॉ गोऱ्हे […]

अधिक वाचा..

महिलांना 90% अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी! सुरू करा स्वतःचा व्यवसाय

औरंगाबाद: महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना कमी भांडवलात स्वतःचा रोजगार सुरू करता येतो पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे कमी गुंतवणुकीत जास्त नफा ग्रामीण भागात कायम मागणी वर्षभर चालणारा व्यवसाय पात्रता निकष अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान […]

अधिक वाचा..
ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..

सविंदणे ग्रामपंचायतीत महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा, मालुबाई मिंडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महिलांनी पुन्हा एकदा नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी उपसरपंच गोरक्ष लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मालुबाई नामदेव मिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सरपंच मनीषा नरवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर […]

अधिक वाचा..

ST महामंडळाचा मोठा निर्णय! हाफ तिकीटने प्रवास करणाऱ्या महिलांना धक्का

मुंबई: राज्यातील महिलावर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने […]

अधिक वाचा..