राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या […]

अधिक वाचा..

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या भव्य सोहळ्याचे आयोजन

शिरुर (रुपाली खिलारी) शिरुर येथे रामलिंग रस्त्यावर आजपासुन दि. २४ ते २ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक प.पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून श्री शिव महापुराण कथेचे दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कथास्थळी […]

अधिक वाचा..

भाजपमध्ये मोठे फेरबदल! केशव उपाध्ये उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद

मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांची रणधुमाळी ओसरताच भारतीय जनता पक्षने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. नव्या कार्यकारिणीत काही जुन्या चेहऱ्यांना नवी जबाबदारी देत तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पक्षाची भूमिका आक्रमक आणि अभ्यासू पद्धतीने मांडणारे केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्तेपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवनाथ बन […]

अधिक वाचा..

१६ मार्चला राज्यसभा रणधुमाळी; महाराष्ट्रातील ७ जागांसाठी महायुती-महाविकास आमनेसामने

मुंबई: भारत निवडणूक आयोग यांनी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाणार आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा सत्ताधारी महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सत्ताधारी […]

अधिक वाचा..

कथित फसवणूक प्रकरणात अनिल अंबानी यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कर्ज खात्यांना ‘फ्रॉड’ म्हणून वर्गीकृत करण्याच्या कारवाईवर मिळालेला दिलासा अखेर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकलपीठाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करत बँकांची अपील मंजूर केली. त्यामुळे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक यांनी एकलपीठाच्या आदेशाला आव्हान […]

अधिक वाचा..

दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. दार उघडण्यापूर्वी खात्री करा बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, […]

अधिक वाचा..

घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय 

घसा दुखणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की सामान्य सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍलर्जी, धूम्रपान, जास्त मद्यपान किंवा घशाची जळजळ. खोकला, ताप, डोकेदुखी आणि कान दुखणे. यासारख्या इतर समस्या सोबत घशात दुखणे देखील असू शकते. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. 1) कोमट पाण्याने गुळणी: कोमट […]

अधिक वाचा..

तोंडाच्या दुर्गंधामुळे त्रस्त आहात तर ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो 

तोंडातून दुर्गंधी येणे किंवा श्वासाचा वास येणे यामागे प्रामुख्याने अस्वच्छता आणि बॅक्टेरियांचा संसर्ग हे सर्वात मोठे कारण असते. आपण जे अन्न खातो, त्याचे सूक्ष्म कण दातांच्या फटीत, हिरड्यांच्या कडेला आणि जिभेच्या मागील भागावर अडकून राहतात. जर नियमितपणे दात घासले नाहीत किंवा फ्लॉसिंग केले नाही, तर हे अन्नाचे कण सडू लागतात आणि तिथे बॅक्टेरियांची वाढ होते. […]

अधिक वाचा..