मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे […]

अधिक वाचा..

केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहार निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग असून त्यातून लाभ होईल. मात्र दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा व वाद टाळा. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढू शकतो. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होईल. […]

अधिक वाचा..

कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय करा 3 दिवसात बरी होईल

हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न केल्यामुळे, या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवीला पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी

सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो. या ज्यूस मध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. ह्या […]

अधिक वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC मधील चुका दुरुस्त होणार; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन e-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत, […]

अधिक वाचा..

पावसाळ्याच्या दिवसात उत्पन्न होणाऱ्या सामान्य तक्रारी आणि घरगुती उपाय

ताप येणे: कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा; गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा. सर्दी: आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून. खोकला: लंवगेचे चाटण, ज्येष्ठ मधाचे चाटण, जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी जुलाब: सुंठ + जायफळाचे चाटण, वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून. आव (रक्त […]

अधिक वाचा..

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डाळिंब हे बहूगुणकारी आहे. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात. भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणका सारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तान कडील फळ आहे. डाळिंबात […]

अधिक वाचा..

चित्रनगरीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गिरवले व्यवस्थापनाचे धडे

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि सल्लागाराकरिता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे ही दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक नियोजन व बजेटिंग, कार्य–जीवन संतुलन, कार्यस्थळी तंत्रज्ञान, अपग्रेडेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत केतन गावंड यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवसाचा समारोप `टीम बाँडिंग’साठी अनौपचारिक `कराओके’ सत्राने […]

अधिक वाचा..