मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला. धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये […]

अधिक वाचा..

 इराण-इस्रायल तणावाचा फटका; खाद्यतेल दरात मोठी उसळी, गुढीपाडवा ठरणार महाग

इराण: आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेल्या इराण-इस्रायल तणावाचा थेट परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. आयात साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. सध्या खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून सणासुदीच्या […]

अधिक वाचा..

मावळमध्ये दुर्दैवी अपघात; गॅस सिलेंडरच्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे हा अपघात घडला. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमाटणे फाटा […]

अधिक वाचा..

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून वाद; मंत्री संजय शिरसाट यांचा यू-टर्न, कायद्यात कोणताही बदल नाही 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एससी/एसटी (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभेत केलेल्या विधानानंतर दलित संघटनांकडून तीव्र निषेध आणि संताप व्यक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री Sanjay Shirsat यांनी आपल्या भूमिकेवर यू-टर्न घेत कायद्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी सभागृहात असे संकेत देण्यात आले होते की, या कायद्याअंतर्गत ‘थेट अटक’ […]

अधिक वाचा..

प्रेमसंबंधातून तरुणाची क्रूर हत्या; प्रेयसीच्या कुटुंबीयांसह ६ जण अटकेत

पुणे: कोथरुड परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून २३ वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच महिलांसह एका पुरुषाला अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (वय २३) हा शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरातील रहिवासी […]

अधिक वाचा..

सारखी पाठ दुःखीची कारणे आणि उपाय

‘पाठदुखी नको ग बाई’ असे आपण आई-आजीला म्हणताना ऐकतो. मात्र आजकाल ताईही असे म्हणायला लागली आहे का? लहानपणातच पाठदुखीचा त्रास आता फार कॉमन आहे. अगदी वीशी- तीशीतले लोकही पाठ दुखते अशी तक्रार करतात. वाढत्या वयात उलट शरीराला मजबूत करायचे असते मात्र काही सवयींमुळे लहान वयातच विविध त्रास सुरू होतात. याची कारणे अनेक आहेत. वयानुसार कारणेही […]

अधिक वाचा..

केवळ उष्णता किंवा कमी पाणी नाही तोंडात फोड येण्याची कारण

तोंडात अल्सर होणं म्हणजेच फोड एक कॉमन समस्या असली तरी खूप त्रासदायक असते. तोंडात फोड आला तर काही खायला आणि प्यायला इतकंच काय तर बोलायला सुद्धा अडचण होते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा उष्णतेमुळे तोंडात फोड होतो. पण मुळात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं समस्या वाढवणारं ठरू शकतं. […]

अधिक वाचा..

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज; डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साधनसामग्री, तंत्रज्ञान व निधीची गरज – आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन मुंबई: शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचा सूर आज येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. विधान परिषद उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत […]

अधिक वाचा..

सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..

बेताल वक्तव्यांना लगाम हवा! शिवराय–संभाजीराजांवरून पुन्हा राजकीय वाद पेटला

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. राज्याभिषेकासंदर्भातील वादग्रस्त दावे, विधानसभेतील वक्तव्ये आणि साहित्यिक लिखाण यामुळे राजकीय वातावरण तापले असून इतिहासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी “अंगठ्याने अभिषेक” झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात असला, तरी इतिहासातील प्रमुख साधनांमध्ये याचा कोणताही पुरावा […]

अधिक वाचा..