टाकळी हाजीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपशील धोंडीभाऊ भानुदास गावडे (वय ५४), व्यवसाय शेती, रा. टाकळी हाजी हे गावातील शांताबाई भागा खटाटे (वय ८५) यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता, त्यांनी नदीच्या घाटाच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील फाकटे गावातून फूस लावत अल्पवयीन मुलाचे अपहरण

शिरूर पोलिसांचा तपास सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावातून दर्शन उमाजी गायकवाड (वय १५) हा १९ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता गायकवाड वस्ती येथील घरासमोरून बेपत्ता झाला आहे. मुलाचे वडील उमाजी चंद्र गायकवाड यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कोणीतरी फुस लावून मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अपहारीत मुलाचा […]

अधिक वाचा..

मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल

माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता. मोहरीचं तेल थोडं […]

अधिक वाचा..

लिंबाचा अशा पद्धतीने वापर केल्यास आणखीन तरुण दिसाल

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस देखील कमी होत नाही. पण लिंबू फक्त जेवणातच नाही तर त्वचेच्या समस्यापासुन मुक्तता मिळावी यासाठी देखील वापरला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का

झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत […]

अधिक वाचा..

सतत आंबट ढेकर येतात, पित्ताने जळजळ होते, मग हे ४ घरगुती उपाय एकदा कराच…

प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काही आजारपण उद्भवत असते. मग अगदी किरकोळ खोकला असोत किंवा एखादा गंभीर आजार असोत. त्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजारांची लक्षणे जाणून घेतल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात. तसेच शरीराला काय बाधत आहे, ते ही समजून घेता येते. त्रासाचे कारण समजल्यावर त्या आजाराचे निवारण करणे जरा सोपे जाते. […]

अधिक वाचा..

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. […]

अधिक वाचा..

दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भारतीय […]

अधिक वाचा..

स्वप्ना पाटकरला न्याय देण्यासाठी शिवसेनेची महिला सेना मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

गुन्हा दाखल झालेल्या संजय राऊतवर तातडीने कारवाई करा; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची मागणी ठाणे: उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ […]

अधिक वाचा..

सह्याद्री वाहिनीवरील ‘वाचू आनंदे’ विशेष कार्यक्रम

मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी […]

अधिक वाचा..