मालेगाव वादावरून राज्यात तणाव! देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा; अधिकृत भूमिका माझीच

मुंबई: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. महापालिकेतील दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालिसा पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश […]

अधिक वाचा..

जळोची रस्त्यावर २.३५ कोटींचा गांजा जप्त; होळीआधी बारामतीत मोठी कारवाई

बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य […]

अधिक वाचा..
Kavita-Dhaybar

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. […]

अधिक वाचा..

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस […]

अधिक वाचा..
abhinav-vidyalay-saradwadi

शिरूर! अभिनव विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात उल्लेखनीय भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित “शिरूर तालुका शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५/२६” अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी गटामध्ये शिरूर तालुक्यातील अभिनव विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण निकाल आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर विद्यालयाने तालुक्यात आपली […]

अधिक वाचा..

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग

कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात, त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते. युरीन इन्फेक्शनची लक्षणे १) लघवी […]

अधिक वाचा..
dead

वाघोलीत युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मारली उडी…

वाघोली : वाघोली-भावडी रस्त्यावरील एका नामांकित सोसायटीमध्ये युवतीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सारा लालमन अंधारे (वय १८, मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सारा ही गेल्या वर्षभरापासून आपल्या आईसह वाघोली […]

अधिक वाचा..

जर ही 7 लक्षणे दिसली तर किडनीचा कॅंन्सर असण्याची शक्यता

काही वेळेला शरीरातील लक्षणे लक्षात येत नाही. कालांतराने ती गंभीर आजाराची लक्षणे असल्याचं लक्षात येतं. तसाच एक आजार म्हणजे कँसर. त्यात किडनीचा कॅंन्सर हा देखील त्यातील एक गंभीर आजार आहे. चला जाणून घेऊयात की अशी कोणती लक्षणे आहेत ज्यांच्यामुळे हे लक्षात येतं की किडनीचा कॅंन्सर असण्याची शक्यता आहे. किडनीच्या कॅंन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती किडनी कॅन्सरच्या […]

अधिक वाचा..

रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किती अंतर असायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय

रात्री जेवण आणि झोप यामधील योग्य अंतर किमान 2 ते 3 तास असावे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. का हे अंतर ठेवणे गरजेचे आहे 1) पचन सुधारते (Digestion सुधारते): जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. पचनक्रियेस वेळ मिळावा म्हणून 2-3 तास थांबणे महत्त्वाचे असते. 2) अॅसिडिटी आणि गॅस कमी होतो: जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्नपचन […]

अधिक वाचा..

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..