सायली-अर्जुनमध्ये तणाव, तर नागराज-प्रियाचा गुप्त डाव उघडकीस येण्याच्या मार्गावर!

मुंबई: मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सूक्ष्म तणाव अधिक ठळकपणे समोर येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचे काम सांभाळताना सायलीची अक्षरशः तारांबळ उडते. चैतन्य तिच्या मदतीला असला तरी अर्जुनच्या जबाबदाऱ्यांचे गांभीर्य तिला आता उमजू लागते. तरीही ती मुद्दाम अर्जुनला फोन करून त्याची चिडवाचिडवी करते. कपडे वाळत घालत असताना ती त्याला “जेवण झालं का?” असा […]

अधिक वाचा..

‘मुरांबा’मध्ये मोठा ट्विस्ट! रमा-अक्षय अखेर एकत्र; प्रोमो पाहून चाहत्यांचा जल्लोष

मुंबई: पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. त्यातील कलाकारही घरातीलच सदस्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगलं घडावं, अशीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. मात्र कथानक रंजक ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘मुरांबा’ ही मालिका आणि त्यातील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली […]

अधिक वाचा..

‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय

जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाइन स्पेशल! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रंगणार समर-स्वानंदीचा खास रोमँटिक सोहळा

मुंबई: १४ फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. प्रेमाचा हा खास दिवस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्येही रोमँटिक आणि भावनिक वळण घेऊन येणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत खास व्हॅलेंटाइन स्पेशल भाग सादर होणार असून अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मालिकेत आजी अधिरावर एक खास जबाबदारी सोपवते. जसं ती स्वतः […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: धमकीप्रकरणी बाहेर पडलेली दिव्या शिंदे पहिल्यांदाच बोलली; ‘विषय आता सुरू झाला…’

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट; कामिनीला घराबाहेर काढणार? नवीन प्रोमो चर्चेत

  मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या […]

अधिक वाचा..

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतची धडाकेबाज वाईल्ड कार्ड एंट्री, घरात गोंधळाची सुरुवात

मुंबई: बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. यंदाच्या सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली असून, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने थेट बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी राखीने आपल्या खास स्टाईलमध्ये घरात खळबळ उडवली असून, पुढील एपिसोड्समध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळणार, हे नक्की आहे. बिग बॉस मराठीचा […]

अधिक वाचा..

मी लग्न केलं तर गायिकेशीच! बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापटची खास इच्छा

मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ मुळे चर्चेत आहे. घरातील त्याचा शांत, समंजस आणि सुसंस्कृत वावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अशातच आता राकेशने आपल्या खासगी आयुष्यातील एक इच्छा उघड केली असून, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कलर्स मराठी वाहिनीनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये […]

अधिक वाचा..

ओटीटीवरील वादग्रस्त कंटेंटवर कडक नियमांची मागणी

‘घुसखोर पंडत’ आणि ‘देवखेळ’वरून राज्य–देशभरात संताप मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेबसीरिजबाबत कठोर नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी देशभरातून होत आहे. नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेबसीरिजभोवती निर्माण झालेल्या वादामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यातील समतोल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजच्या शीर्षकावरून […]

अधिक वाचा..

RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; ‘भाईजान’च्या फॅशनवर मोहन भागवतांची मिश्कील टिप्पणी

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या उपस्थितीने कार्यक्रमात विशेष उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सलमान खानचे उदाहरण देत समाजात फॅशन आणि ट्रेंड कसे तयार […]

अधिक वाचा..