‘सावळ्याची जणू सावली’मध्ये गुरू-शिष्य आमनेसामने; भैरवीचा डाव सावलीवर भारी पडणार का?

मुंबई: गुरूने दिलेल्या विद्येचे ऋण शिष्य कधीही विसरत नाही, मात्र झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये गुरू-शिष्याचं नातं आता थेट संघर्षाच्या वळणावर आलं आहे. मालिकेत भैरवी आणि सावली एकाच मंचावर आमनेसामने येणार असून, त्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी भैरवीचा खोटेपणा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर तिला तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं. […]

अधिक वाचा..

‘तारिणी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांची दमदार एन्ट्री; अभिज्ञा भावे म्हणाली

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आजही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच मालिकांमधूनही ते सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यांचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. आता लोकप्रिय ‘तारिणी’ या मालिकेत अनंत जोग यांची एंट्री झाली असून ते या मालिकेत राजकारणी बापुराव जामखंडे ही भूमिका साकारत आहेत. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिपाली–रुचिता यांच्यात तुफान वाद; ‘मी नव्हते ती’ म्हणत दिपालीचा संताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद […]

अधिक वाचा..

गौतमी पाटील–राधा पाटील वादावर गौतमीचं शांत पण सडेतोड उत्तर; म्हणाली…

पुणे: लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला ग्लॅमरची नवी ओळख मिळवून देणाऱ्या गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोन कलाकार सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दोघांचेही लावणी कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र या लोकप्रियतेसोबतच दोघींमधील कथित ‘कोल्ड वॉर’ देखील चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने राधा पाटीलसोबतच्या वादावर पहिल्यांदाच […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नवा प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई: स्टार प्रवाहवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’. मालिकेतील सध्याचे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड भावत असून जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये नवनवीन वळणं येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत जीवा आणि काव्या आपल्या भूतकाळातील सत्य उघड झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान जीवा नंदिनीच्या […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिलीच मारामारी! रुचिताने करणला मारल्याने घरात तणाव, प्रेक्षक संतप्त

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरदार चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही वाद, भांडणं आणि राडे पाहायला मिळत असून आता या सीझनमधील पहिलीच मारामारी समोर आली आहे. बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवण्याचं ट्विस्ट दिल्यानंतर घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात तब्बल आठ सदस्य नॉमिनेट झाले […]

अधिक वाचा..

‘डॉन म्हणतायेत मला डॉन! विशाल आणि प्रभू यांच्यातील भांडण सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. घरातील वातावरण जसजसं तापत आहे, तसतसं स्पर्धकांचे विविध रंग देखील प्रकट होत आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून दोन स्पर्धकांना नारळ देण्यात आले आहेत, तर इतर स्पर्धकांमध्ये बाचाबाची आणि शाब्दिक चकमक सुरू आहे. यावेळी रितेश देशमुख स्पर्धकांना नियमबद्ध आणि योग्य वर्तनासाठी धारेवर धरताना दिसत आहेत. […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांचा गाण्यांचा धमाका; सोशल मीडियावरच चर्चेचा भोंडार

मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सतत राजकीय वर्तुळात गाजलेला प्रवास आता मनोरंजन विश्वातही दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी भाजपची “मैदानी तोप” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पडळकरांनी आता गायक-अभिनेता गोपीचंद म्हणून नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपलं नवीन गाणं “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” प्रदर्शित केलं. […]

अधिक वाचा..

‘देवमाणूस’मधून एक्झिट घेतल्यानंतर कोणती अभिनेत्री रुबाब चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई: लोकप्रिय झी मराठी मालिकेतल्या ‘देवमाणूस’ मालिकेतील आर्या पात्र साकारलेल्या अभिनेत्री सिमरन खेडकरने नुकतीच केएमडब्ल्यू चॅनेलला मुलाखत दिली. मालिकेत आर्याचा खून झाला असून, हा खून लालीच्या हस्ते घडल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. सिमरनने मुलाखतीत आर्या पात्राबद्दल सांगितले, “मला आर्या या पात्राचं कौतुक यासाठी वाटतं की, प्रेम करण्याची आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची अफाट ताकद तिच्यात आहे. […]

अधिक वाचा..

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत ऐतिहासिक विवाहसोहळा; महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण

मुंबई: प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील प्रत्येक टप्प्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. सावित्री आणि जोतीराव फुले यांचा विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा प्रसंग केवळ मालिकेपुरता […]

अधिक वाचा..