अभिनयासोबत शिक्षणाची किमया! अभिनेत्री श्रीलीलाने पूर्ण केली एमबीबीएस पदवी

मुंबई: चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार अभिनयाच्या करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडतात. मात्र काही कलाकार असेही आहेत जे ग्लॅमरसोबत शिक्षणालाही तितकंच महत्त्व देतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला. तेलुगू इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आणि सध्या बॉलिवूडमध्येही झळकू लागलेल्या श्रीलीलाने नुकतीच एमबीबीएसची पदवी उत्तम गुणांनी पूर्ण केली आहे. सहा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिने डी. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६’मध्ये पहिला लव्ह अँगल? रुचिताचे विशालसाठी अश्रू; प्रेक्षकांमध्ये रंगली चर्चा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला असून, घरातील घडामोडींनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती घरातील पहिल्या कथित लव्ह अँगलबाबत. या चर्चेला उधाण आले ते ‘बिग बॉस मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमुळे. या प्रोमोमध्ये रुचिताला विशालसाठी अश्रू अनावर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे […]

अधिक वाचा..

‘तारिणी’मध्ये पुन्हा अॅक्शनचा धमाका; केदारसाठी रणरागिणीचा अवतार

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ ही केवळ कौटुंबिक वाद, कट-कारस्थाने आणि भावनिक प्रसंगांसाठीच नाही, तर थरारक अॅक्शन सीक्वेन्ससाठीही ओळखली जाते. मालिकेत तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटचा भाग असल्याने त्यांना विविध गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मालिकेत वेळोवेळी थरारक मारामारीचे प्रसंग पाहायला मिळतात आणि अशा भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. आता पुन्हा […]

अधिक वाचा..

सायली-अर्जुनमध्ये तणाव, तर नागराज-प्रियाचा गुप्त डाव उघडकीस येण्याच्या मार्गावर!

मुंबई: मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सूक्ष्म तणाव अधिक ठळकपणे समोर येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचे काम सांभाळताना सायलीची अक्षरशः तारांबळ उडते. चैतन्य तिच्या मदतीला असला तरी अर्जुनच्या जबाबदाऱ्यांचे गांभीर्य तिला आता उमजू लागते. तरीही ती मुद्दाम अर्जुनला फोन करून त्याची चिडवाचिडवी करते. कपडे वाळत घालत असताना ती त्याला “जेवण झालं का?” असा […]

अधिक वाचा..

‘मुरांबा’मध्ये मोठा ट्विस्ट! रमा-अक्षय अखेर एकत्र; प्रोमो पाहून चाहत्यांचा जल्लोष

मुंबई: पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. त्यातील कलाकारही घरातीलच सदस्य असल्यासारखे वाटतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगलं घडावं, अशीच प्रेक्षकांची अपेक्षा असते. मात्र कथानक रंजक ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. असाच एक मोठा ट्विस्ट आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मुरांबा’ मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘मुरांबा’ ही मालिका आणि त्यातील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली […]

अधिक वाचा..

‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय

जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाइन स्पेशल! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रंगणार समर-स्वानंदीचा खास रोमँटिक सोहळा

मुंबई: १४ फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. प्रेमाचा हा खास दिवस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्येही रोमँटिक आणि भावनिक वळण घेऊन येणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत खास व्हॅलेंटाइन स्पेशल भाग सादर होणार असून अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मालिकेत आजी अधिरावर एक खास जबाबदारी सोपवते. जसं ती स्वतः […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: धमकीप्रकरणी बाहेर पडलेली दिव्या शिंदे पहिल्यांदाच बोलली; ‘विषय आता सुरू झाला…’

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट; कामिनीला घराबाहेर काढणार? नवीन प्रोमो चर्चेत

  मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या […]

अधिक वाचा..