अंजिर कसे खावेत-भिजवून खावेत की सुके

अंजिर एक खूप पौष्टीक आणि फायदेशीर असे फळ आहे. यात व्हिटामीन्स मिनरल्स मोठ्या प्रमाणात असते. अंजिराचे फळं सुकवून सुकं अंजिर बनवलं जातं. ज्याचा तुम्ही हेल्दी ड्रायफ्रुट्समध्ये समावेश करू शकता. यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फायबर्स, एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते यात फायबर्सही असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसेस होक नाही. […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा..

थकवा घालवण्यासाठी उपाय                              

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे. उपाय  मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. नियमित बीट खावे. शक्यतो कच्या बिटाची koshambir […]

अधिक वाचा..

आँक्सीजन लेव्हल कमी होण्याची कारणे

पल्स आँक्सिमेट्री टेस्ट आँक्सीजन चे प्रमाण व ह्रदयाचे कार्य पाहण्यासाठी पल्स ऑक्सिमेट्री टेस्ट केली जाते. सर्वसाधारणत: शरीरातील ऑक्सिजनची पातळी 99% असावी, जर ती 96% च्या खाली गेली तर ती व्यक्ती हायपोक्सियाचा बळी बनते. जेव्हा फुफ्फुसांचा आजार असतो, तेव्हा ऑक्सिजनची पातळी प्रथम कमी होते. मग हापणे, दमणे, श्वास लागणे, अशक्तपणा आणि रक्ताची कमी ही त्याची लक्षणे […]

अधिक वाचा..

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा येतो तर मग रोज हा १ पदार्थ खा

१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही […]

अधिक वाचा..

लसणाचा चहा पिण्याचे फायदे 

१) इम्यूनिटी वाढते: बदलत्या वातावरणात आपली इम्यूनिटी कमजोर होते, ज्यामुळे लोक वायरल इन्फेक्शनचे शिकार होतात. इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी तुम्ही लसणाचा चहा घेऊ शकता. यातील अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल आणि अ‍ॅंटी वायरल गुण अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. २) पचनक्रिया सुधारते: अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी पोट साफ न होण्याची समस्या होते. तसेच पचनासंबंधी समस्याही होतात. अशात नियमितपणे […]

अधिक वाचा..

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा सरबत गुणकार

आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. आवळा सरबत घेतल्याने सतत तोंड येत असेल तर ही समस्या दूर होते. तसेच डोळ्यांची शक्ती वाढण्यास मदत होते. आवळा सरबत प्यायल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. आवळा सरबत नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल […]

अधिक वाचा..

जेवणानंतर बडीशेप आणि गूळ खाण्याचा फायदे 

जेवण केल्यानंतर बऱ्याच लोकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळतेच, सोबतच आरोग्यासाठीही ते फायदेशीर असतं. जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने गोड खाण्याची ईच्छा तर कमी होईलच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. गूळामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, झिंक, तांबे, फोलिक अ‍ॅसिड, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन बी ६ सारखे तत्व […]

अधिक वाचा..

दहीभात आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन रसायन दह्यामध्ये असते. हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. आपण खाल्लेल्या गोष्टी पासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटका सोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही […]

अधिक वाचा..

बध्दकोष्ठता हेच अनेक रोगांचे मूळ 

पचलेल्या अन्नातील पाण्याचे शोषण मोठ्या आतड्याद्वारे होऊन मल तयार होतो. हे होत असताना पाणी जास्त प्रमाणात शोषले गेले तर मल जास्त घट्ट होतो आणि बद्धकोष्ठ हा त्रास होतो व मल पुढे सरकण्यात अडचण निर्माण होते. मलविसर्जनाचा वेग आला असता वेगाचे धारण करणे किंवा मलप्रवृत्ती अडवून धरणे व त्याचवेळी शौचास न जाणे हे बद्धकोष्ठाचे सद्य परिस्थितीत […]

अधिक वाचा..