अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न; मोदींनी जाहीर माफी मागावी

मुंबई: सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून इतिहास पुसण्याचे घोर पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अहिल्यादेवींच्या ३०० व्या […]

अधिक वाचा..

पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात प्रभाव असलेले इंदुरी–वराळे गटातील दिग्गज नेते प्रशांत भागवत आणि त्यांच्या पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..

मेंटेनन्स टाळणाऱ्या प्रवर्तकांना उच्च न्यायालयाचा कडक इशारा

नोंदणीकृत करार वा सोसायटी सदस्यत्व नसले तरी जबाबदारी झटकता येणार नाही; ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाकारला मुंबई: गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन न करता सदनिका स्वतःकडे ठेवून इमारतीवरील नियंत्रण राखत, मात्र देखभाल व मेंटेनन्सची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवर्तकांना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आणि ठाम इशारा दिला आहे. नोंदणीकृत विक्री करार करण्यात आलेला नाही […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व कायम! वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेच्या राजकारणात निर्णायक वळण

१० नामनिर्देशित नगरसेवकांमुळे सत्तासमीकरणे बदलणार मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सदनात आता दहा नामनिर्देशित नगरसेवक नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेने २०२३ मध्ये मंजूर केलेल्या विधेयकामुळे यापूर्वी असलेली पाच नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या आता दुप्पट झाली आहे. या बदलाचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडील बीएमसी निवडणुकीत […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

हत्या की आत्महत्या! MPSC परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या सचिन जाधव यांचा संशयास्पद मृत्यू

बीड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत २०१२ साली राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले, इंग्रजी व्याकरणाचे प्रसिद्ध लेखक व राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने आज सकाळी शिवाजीनगर पोलीस […]

अधिक वाचा..

सामाईक सातबारा म्हणजे काय? वेगळा सातबारा कसा करावा?

सामाईक सातबारा म्हणजे काय एका सातबारा उताऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असलेली जमीन म्हणजे सामाईक सातबारा. या जमिनीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे स्वतंत्रपणे नमूद नसते. जमीन सर्व मालकांची मिळून, सामायिक स्वरूपात असते. वेगळा सातबारा का आवश्यक असतो स्वतःच्या हिस्स्याची स्पष्ट नोंद बँक / पीक कर्ज घेण्यासाठी जमीन विक्री, खरेदी किंवा गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर हक्क सिद्ध […]

अधिक वाचा..

आता पुण्याचे दादा कोण! महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही भाजपने विजय मिळवत भगवा फडकवला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेला दिले असून, या निकालाला त्यांनी “लँडस्लाइड व्हिक्टरी” असे संबोधले. ते पुण्यात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..