ॲग्रिस्टॅक, जमीन नोंद व उत्पन्नासह ‘या’ १० निकषांवर मिळणार आता रेशन

मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिका पडताळणी अधिक कडक पुणे: राज्यभरात शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत राज्य सरकारने रेशनकार्ड पडताळणीसाठी १० कडक निकष लागू केले आहेत. यामध्ये आता ॲग्रिस्टॅक योजनेतील जमीन नोंद, उत्पन्नाची माहिती, दुबार शिधापत्रिका यांसारख्या मुद्द्यांचा थेट समावेश करण्यात आला आहे. ॲग्रिस्टॅकद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनधारणेची डिजिटल नोंद होत असून, एक हेक्टर (अडीच एकर) […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेबाबत मोठे अपडेट; जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. मात्र, जानेवारीचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नव्हता. महायुती सरकारने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची घोषणा केली […]

अधिक वाचा..

HDFC बँकेच्या नावाने APK फ्रॉडचा वाढता धोका

ग्राहकांना सतर्क राहण्याचे बँकेचे आवाहन मुंबई: डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वेगाने वाढत आहेत. सध्या HDFC बँकेच्या नावाने बनावट APK फाइल्स पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. बँकेने याबाबत ग्राहकांना तातडीचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार SMS, WhatsApp किंवा ई-मेलद्वारे लिंक पाठवून ग्राहकांना APK फाइल डाउनलोड करण्यास भाग पाडतात. […]

अधिक वाचा..

शेतीचा कचरा नाही, सोन्याची खाण! सतीश महातोंचा सायकलवरचा प्रवास ते उद्योजकतेचा शिखर

सायकलवर भाज्या नेणारा सतीश महातो ठरतोय हजारो शेतकऱ्यांचा आधार रांची: “संकटातून संधी निर्माण होते,” असे म्हटले जाते. मात्र काही मोजकेच लोक या संधीचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता न ठेवता समाजाच्या भल्यासाठी करतात. झारखंडमधील रांची जिल्ह्यातील चिपरा या छोट्याशा गावातील सतीश महातो हे असेच एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. कधी सायकलवर भाज्यांचे ओझे घेऊन नदी ओलांडत […]

अधिक वाचा..

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात

प्रवास होणार वेगवान पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे. पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट हा […]

अधिक वाचा..

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश […]

अधिक वाचा..

राजकीय तणाव! शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक

नंदुरबार: शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलीसांनी अटक केली आहे. चौधरी यांच्यावर दरोडा आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होता, त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर शिरीष चौधरी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात माजी आमदारांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलीसांनी ताब्यात […]

अधिक वाचा..

पुण्यात सोमवारी काही रस्ते बंद, काही शाळा-कॉलेजेसना सुट्टी

2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पुणे: शालेय विद्यार्थी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2026 पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे सोमवारी (दि. 19 जानेवारी) पुणे शहरातील काही प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांमधील शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना एका दिवसाची […]

अधिक वाचा..

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणुकांत महायुतीचा धडाकेबाज विजय; महापौरपदावरून राजकीय हालचालींना वेग

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पार्टी (भाजप) हा स्पष्टपणे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने अनेक महापालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवली असून, महायुतीने (भाजप–शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट) २५ हून अधिक महापालिकांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांतून जनतेने भाजप व महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे चित्र दिसून येते. […]

अधिक वाचा..